श्रेष्ठ भारतीय संस्कृती ही जीवनात नंदनवन फुलवायला चराचर सृष्टीवर प्रेम करायला शिकविते. प्राणवायूचे महत्त्व जगाने फार उशिरा जाणले. पण या भारतीय संस्कृतीने हे प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखून प्रत्येक सणाला निसर्गातील पशुपक्षी.. वृक्ष वनस्पतींशी मैत्री करायला शिकवले. जगदगुरु संत तुकोबांनी तर वृक्षवेलींना सोयरे मानून घरोबाच शिकवला. मग निसर्ग संरक्षण, संवर्धन.. संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत. वड तर औषधी वृक्ष. याची साल.. पाने.. फळेच काय पण समिधाही जीवनाला उपकारक. वड हा तर मोफत प्राणवायूचा खजिनाच. शेकडो वर्षाचा सेवाव्रती. आजही विस्तिर्ण डेरेदार वृक्षाच्या सानिध्यात पिढ्यानपीढ्या सुखेनैव जगत आहेत. स्त्रीच्या जीवनात पती हा तिच्या संसाराचा प्राण. यमराजाकडून पतीचे प्राण पुन्हा परत मिळवणारी ही भार्येची.. वटसावित्रीची पूजेची कथा. ही सावित्री वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभण्याचे वरदान प्राप्त करते. सावित्री ही बुद्धिमान.. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जंगलात राहणारी चतुर पतिव्रता. तीने प्रत्यक्ष यमाशी वादविवाद करुन.. प्रसन्न करुन घेत आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. तसेच अंध सासू सासऱ्यांनाही न्याय मिळवून दिला. आता या कथाभागापेक्षा प्राणवायू देणाऱ्या वड वृक्ष महात्म्य सांगायला इथे पौराणिक कथाशी संबंध जोडलाय. आज महिला सौभाग्यालंकाराने नटुन मनातील पवित्र सावित्रीभावाने पतीच्या वडवृक्षाप्रमाणे दिर्घायू निरामय जीवनाची कामना करतात. वडवृक्षाप्रमाणेच परिवाराचा विस्तार व्हावा ही प्रार्थना करतात. वडवृक्षाची फळे पक्ष्यांची आवडती अशी मधूर. मग त्याला आम्रफळे.. फुले अर्पण करुन वृक्षाचे पूजन महिला करतात. आज उपवासही.. म्हणजेच निसर्गपूजनाला भक्तीची जोड. सर्व सत्यवानांच्या सावित्रींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपले पतीदेव यांना निरायम दीर्घायुष्य लाभो हीच शुभकामना.. !!
🌸🌿👩❤️👨 🌳 👩❤️👨🌿🌸
वटपौर्णिमा आली गं, ओटी आंब्यांन भरूया सण वर्षाचा आज, पूजा वडाची करूया llधृ ll
पतिव्रतेचा हा वसा गं, सुवासिनींचे हे वाण नारीजातीने करावा, भोळ्या भ्रताराचा मान हाथ जोडुनी देवाला, प्रदक्षिणेला फिरूया
सात जन्माचा सोबती, धनी माझा पतीदेव माझ्या संसाराच्या मंदिरी, लाख मोलाची ही ठेव काया वाचा मने, मनामंदी त्याच्या नावाला स्मरूया
सावित्रीच्या कुंकुवाला, सत्यवानाचा गं रंग औक्ष उदंड मिळावं, भाव फिरे धाग्यासंग भाव सात जन्माचं, आशा मनात धरूया
👩❤️👨🍃🌷🌿🌿🌷🍃👩❤️👨
गीत : जगदीश खेबूडकर ✍️ संगीत : प्रभाकर जोग 🎹 स्वर : अनुराधा पौडवाल 🎤 चित्रपट : जावयाची जात (१९७९)📺 🎼🎶🎼🎶🎼 🎧 👩❤️👨🙏सुमंगल प्रभात🙏👩❤️👨 १४.०६.२०२२
🌻🥀🌸🥭🥭🌸🥀🌻
घरोघरी सत्यवान सावित्रीही घरोघरी नको भेदभाव काही असावी बरोबरी नको उपासतापास नको पोकळ दिखावा प्रेमाने एकमेका कधी घास भरवावा सात जन्म नको एक जन्म पुरे जरी साथ सोबतीची राहो याच जन्मभरी आयुष्यरुपी वड त्याचीच पूजा करू निरोगी जीवनाची कास मनी धरू वटपौर्णिमेचे व्रत एकच दिस का त्याचा? रोजच दिवस
सत्यवान,सावित्रीचा………
योग्य प्रबोधन करणारी कविता. मुळात व्रतवैकल्ये तयार केली ती पुरुषांनी. त्यामुळे त्यांनी स्त्रीयांना कामाला जुंपलं.त्या काळी हे ठीक होतं; पण आज हे कितपत योग्य आहे? म्हणजे तो उपवास, ती वडाची पूजा, ते नटणं इ.इ. हे श्रद्धेचं प्रदर्शन तर नव्हे? एरवी स्त्रीया नटतात. पण इथे परंपरेने स्त्रीला बांधून ठेवलंय. तेही विशिष्ट भूमिकेतून. आज बुद्धिवादी स्त्री यावर चिंतन करते तेव्हा अशी कविता समोर येते.
👩❤️👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩❤️👨
वटवृक्षास…..
कोरोनाकाळतली भीषण टंचाई प्राणवायुची आज महती कळते तुझ्या असण्याची
तू धरून ठेवतोस चिकाटीनं मातीला येतोस आपसुकच पारंबीतून जन्माला हा सर्जनसोहळा थक्क करणारा तुझ्याशी नातं जोडून ठेवणारा
सदैव बहरून तू टवटवीत उभा आहेस वादळवा-यात
आता नाही गुंफणार फक्त कर्मकांडाचा धागा सुताचा सर्जनसोहळा आज तुझ्या जन्माचा नव विचाराच्या औक्षणाचा
जेष्ठातलं हिरवं आश्वासन तुला हे नवे आयाम तुझ्या असण्याचे तुझ्या साक्षीने सुरुवात नव्या व्रताची शपथेवर जोपासना करू नात्याची. डॉ. तरुजा भोसले
👩❤️👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩❤️👨
वटसावित्री!
नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग?तर ती फणकार्यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही. सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्यावरचे भाव, ‘सांग बाबा काही समजावून!’ असे होते. मग म्हणालो ‘वहिनी’ बसा! विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो?
कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवणे हेच ना? त्या म्हणाल्या हो! बरोबर. मी म्हणालो, मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? मी म्हणालो,
मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही? ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती? मग मी म्हणालो, हे काहीच माहिती नाही? कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही! तर मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता? बिचारीजवळ उत्तर नव्हते. अनेकांजवळ नसते. शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका.
जगात सर्वात दाट सावली असते वडा ची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात- कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम् | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम् |अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता. वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड.
ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति: |’ प्रकारातील समजायची असते. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा! ती म्हणाली याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट. सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहे. जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो. संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्चर्या. १२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह.
असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत.
शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला. आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा!’
खूपच छान माहिती 👌🙏 नक्की वाचा 🙏
👩❤️👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩❤️👨
‼वटपौर्णिमा वैज्ञानिक महत्व‼
वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही? जगात सर्वात दाट सावली असते वडा ची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे, सुभाषितकार म्हणतात- कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम् !! शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्!! अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. या तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता. वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड. ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:|’ प्रकारातील समजायची असते.
ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा! सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहे. जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो. संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्चर्या. १२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह. असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत. शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला. आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा!’
👩❤️👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩❤️👨
👩❤️👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩❤️👨
प्रा. विजय पोहनेरकर यांची विनोदी , खुसखुशीत कविता !😀 गंमतीत जगण्यासाठी केलेली थोडीशी गंमत !😀
वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले ! 😀😀😀😀😀😀
कवी : प्रा. विजय पोहनेरकर
एक बाई लगबगीनं पूजे साठी आली भक्ती भावाने वडाला चकरा मारू लागली
वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे
आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे ? काहीही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे
काय करणार वडदादा खूप विचार केला हाच नवरा राहूदे म्हणून आतून आवाज आला 😀
एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी खूपच दया आली
वडदेवा वडदेवा तसं काहीच नाही असं नाही की आमचं बिल्कुलच पटत नाही 😀
दुसरा नवरा मागायचा मी ही विचार केला पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला 😀
जास्तच बिलिंदर निघाला तर मग काय करायचं म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं😀
तुम्हाला तर माहितीय देवा मी ही काय कमी नाही बिचाऱ्याचा डोक्याला एक पण केस ठेवला नाही 😀
अधून मधून गुर्रगुर्र करतं मी थोडंच ऐकते एका कानांन ऐकून दुसऱ्याने सोडून देते 😀
माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळट माणूस तुला कधीच मिळायचा नाही 😜
तुम्हीच सांगा वड दादा आईचं मन मोडू का ? नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का ?😜
वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले 😜
न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा
👩❤️👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩❤️👨
💠💠बर्थोबर्थी💠💠
मंडळी, शिर्षक वाचून गोंधळलात नं? काल माझी कामवाली ‘लक्ष्मी’ हिनं हाच शब्द उच्चारला, तेव्हा मी देखील अशीच गोंधळात पडले होते. चार वर्षांपूर्वी लक्ष्मी माझ्या दारात उभी होती. “तुम्हाला ‘वर्कींग लेडी’ पाहिजे, असं कळलं म्हणून आले.” “वर्कींग लेडी?” “म्हंजे कामवाली हो!” “अच्छा, अच्छा! कुठलं काम करु शकतेस तू?” “हेच आपलं, किलनिंग, कुकिंग, बेबी केरींग!” माझ्या चेहर्यावर प्रश्न चिन्ह! “म्हंजे हेच आपलं, झाडू पोछा, सैपाक, बाळाला सांभाळणं! “ आता मला तिचं विंग्रजी थोडं थोडं कळायला लागलं होतं. ” कुठे राहतेस तू? “ ” इंद्रा नगर. “ “अच्छा, इंद्रनगरमधे राहतेस का? “ ” नाई हो! ती इंद्रा गांधी नव्हती का प्रेम मिनीश्टर, तिचं नाव आहे ते इंद्रानगर!” “बरं बरं कळलं! शिक्षण किती झालंय तुझं? “ खरं म्हणजे तिच्या शिक्षणाचा माझ्या घरच्या कामाशी काही संबंध नव्हता. पण तिचं इंग्रजी बोलणं ऐकून माझी उत्सुकता वाढली होती. ” एम् एन् म्हंजे टी एफ्! “ तिने समानार्थी शब्द देऊनही मला काहीच कळलं नाही. विद्यापीठानं हा कुठला नविन कोर्स सुरू केलाय आणि ते माझ्या वाचनात कसं काय नाही आलं? “अगं म्हणजे नेमकं काय शिकली आहेस?” “अहो म्हंजे मॅट्रिक नापास म्हंजे टेन फेल!” मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. ” बरं तुझं नाव काय?” “मनी गाॅड, म्हंजे लक्ष्मी!” तिचं काम आणि पगार ठरला. दोन दिवसानंतर घरात आल्या आल्या… “वाॅव् ताई! काय डिशेस बनवल्या आज? मस्त वासेस येताहेत! “ मी मुकाट तिच्यासमोर खाण्याचं ठेवलं. ” आज तुला उशीर का झाला लक्ष्मी?” “अहो इकडं कामावर यायच्या अगोदर मी तिकडं घरी ब्युटी पार्लमेंट चालवते ना, वन अवर! तर आज जरा जास्त केसेस होत्या,म्हणून लेट झाला.” “काय काय करुन देतेस तू तुझ्या केसेसना? “ ” आॅल! मेपक, आयब्रो, फ्यॅशल, हेअर स्टेल! सर्वच!” एकदा म्हणाली,” ताई मी उद्या पासून चार दिवसांची लीव घेणार आहे. “ ” का गं? “ ” काल माझ्या सासूला हाॅस्पिटलात अॅडमिशन केलं. काल रात्री ती अचानकच एकदम कोंबात (कोमात) गेली होती. आज सकाळी आली शुद्धीवर! आता तशी ओके आहे. पण चार दिवस रहावं लागेल हाॅस्पिटलात.” एक दिवस पुन्हा तिला सुटी हवी होती. ” उद्या एका ब्रेडचा मेपक (!) करायचा आहे. “ ” ब्रेडचा? “ आता ब्रेडला बटर चोपडण्यासाठी सुट्टी! ” म्हंजे नवरीचा हो! “ ” अच्छा! पण तुझी कधीची इच्छा आहे म्हणून मी तुला उद्या बिग बाजार मधे घेऊन जाण्याचं ठरवलं होतं. “ ” हो ताई, पण माझ्या एन्ट्रेनमेंट साठी मुलींवर ब्युटी पार्लमेंट सोपवण्याची ‘रिक्स’ नाही घेऊ शकत नं मी!” बाकी काही म्हणा, पण लक्ष्मीला कामावर घेण्याची ‘रिक्स’ घेऊन मी माझी एन्ट्रेनमेंट फिक्स केली होती. तिची नवय्रा बद्दल तक्रार अशी नसायची. पण सदैव विरोधी सूर असायचा. त्याला क्लोजअप टुथ पेस्ट आवडते हिला व्हिक्को! त्याला हमाम हवा असतो हिला संतूर! पंधरा वर्षाच्या मुलाची आई असूनही खुप तरुण दिसावं ही सुप्त इच्छा! हिला ‘पोटॅटो भाजी आवडते त्याला वांगी! त्याला लहान दुकानातून सामान घ्यायचं असतं (औकातीत रहावं मानसानं) तर हिला बिग बझार हिंडायची इच्छा! काल मला म्हणाली, “मी उद्या लिव घेणार आहे ताई!” “कशासाठी?” “उद्या वडाच्या ट्री ची पूजा करायची आहे.’ हार्स ‘आणायचे आहेत.” “हार्स?” “पूजेसाठी हो! फुलांचे हार्स!” “अगं पण तुझी एकही गोष्ट नवय्राला पटत नाही म्हणून तक्रार करत होतीस नं?” “म्हणून काय झालं? नवरा म्हंजे बायकोची चादर आसती. त्या चादरीखाली बायकोची इज्जत सेफ आसती. उद्याच्या पूजेमधे मी ह्याच नवय्राला’ बर्थोबर्थी’ मागूनच घेणार आहे. “ माझं बौद्धिक घेऊन माझ्या कडून ‘हार्स’ साठी ‘फिफ्टी’ रुपीज घेऊन ही ‘मनी गाॅड’ बर्थोबर्थी नवय्राला मागण्यासाठी ‘लिव’ घेऊन निघून गेली. मी तिला मनोमन ‘हँड्स’ जोडले. 🙏☺️
दोस्तों, आज काका हाथरसी की हास्य कविता – सुरा समर्थन का आनन्द लें.
भारतीय इतिहास का, कीजे अनुसंधान देव-दनुज-किन्नर सभी, किया सोमरस पान किया सोमरस पान, पियें कवि, लेखक, शायर जो इससे बच जाये, उसे कहते हैं ‘कायर’ कहँ ‘काका’, कवि ‘बच्चन’ ने पीकर दो प्याला दो घंटे में लिख डाली, पूरी ‘मधुशाला’
भेदभाव से मुक्त यह, क्या ऊँचा क्या नीच अहिरावण पीता इसे, पीता था मारीच पीता था मारीच, स्वर्ण- मृग रूप बनाया पीकर के रावण सीता जी को हर लाया कहँ ‘काका’ कविराय, सुरा की करो न निंदा मधु पीकर के मेघनाद पहुँचा किष्किंधा
ठेला हो या जीप हो, अथवा मोटर कार ठर्रा पीकर छोड़ दो, अस्सी की रफ़्तार अस्सी की रफ़्तार, नशे में पुण्य कमाओ जो आगे आ जाये, स्वर्ग उसको पहुँचाओ पकड़ें यदि सार्जेंट, सिपाही ड्यूटी वाले लुढ़का दो उनके भी मुँह में, दो चार पियाले
३. पुरणपोळी
शाळेत असताना व्याकरणात शिकवलेली वॄत्ते आठवा….. एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना….! 😋😍
इंद्रवज्रा:
चाहूल येता मनि श्रावणाची होळी तथा आणखि वा सणाची पोळीस लाटा पुरणा भरोनी वाढा समस्ता अति आग्रहानी ||
घोटा असे पुरण ते अति आदराने घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||
मालिनी :
अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती कडक नच करावी राहुद्या तैलवंती
मंदाक्रांता:
घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||
पृथ्वी :
करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||
शार्दूल विक्रिडित:
हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे ||
आज पासून सुरू होणाऱ्या होलिकोत्सवा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…..!! 🌷🌷🌷🌷🌷
४. पियक्कडचंद
पूरी बोतल गटकिये, होय ब्रह्म का ज्ञान नाली की बू, इत्र की खुशबू एक समान खुशबू एक समान, लड़्खड़ाती जब जिह्वा ‘डिब्बा’ कहना चाहें, निकले मुँह से ‘दिब्बा’ कहँ ‘काका’ कविराय, अर्ध-उन्मीलित अँखियाँ मुँह से बहती लार, भिनभिनाती हैं मखियाँ
प्रेम – वासना रोग में, सुरा रहे अनुकूल सैंडिल-चप्पल-जूतियां, लगतीं जैसे फूल लगतीं जैसे फूल, धूल झड़ जाये सिर की बुद्धि शुद्ध हो जाये, खुले अक्कल की खिड़की प्रजातंत्र में बिता रहे क्यों जीवन फ़ीका बनो ‘पियक्कड़चंद’, स्वाद लो आज़ादी का
एक बार मद्रास में देखा जोश – ख़रोश बीस पियक्कड़ मर गये, तीस हुये बेहोश तीस हुये बेहोश, दवा दी जाने कैसी वे भी सब मर गये, दवाई हो तो ऐसी चीफ़ सिविल सर्जन ने केस कर दिया डिसमिस
पोस्ट मार्टम हुआ, पेट में निकली ‘वार्निश
५. शिमग्याची आकाशवाणी %^$@# &%^$@# !!!
जंगलात एक शिकारी झाडांवर बसलेल्या कबुतरांच्या टोळक्याकडे मोठ्या आशावादी नजरेने बघत होता. बराच वेळ विचार करून नेम धरून त्याने शेवटी गोळी झाडली. ती दुसरीकडेच गेली. सगळी कबुतरं उडाली.
“गेली चायला.. &%^$@# नेम चुकला..” – शिकारी.
शेजारी एक साधू काही जप करत बसला होता. त्यानं एकदा भयंकर रागीट नजरेनं त्या शिकार्याकडे पाहिलं. आणि पुन्हा जप करू लागला.
शिकार्याचं लक्ष आता एका सशाकडे होतं.. नेम धरून पुन्हा एक गोळी झाडली.. तीही दुरून गेली.. ससाही पळाला..
“आयला .. काय चाललंय.. &%^$@# नेम चुकला परत..”
त्या साधूला शिकार्याचं हे बोलणं रुचलं नसावं.. म्हणून तो त्या शिकार्याला म्हणाला.. “बाळा .. अरे अशा शिव्या देऊ नये. वाईट गोष्ट आहे ती..”
“अरे ए साधुरड्या.. तू तुझं काम कर मला माझं काम करू दे..” – शिकारी.
साधू गपगार होऊन पुन्हा जप करू लागला.. “पुन्हा एकदा जर तू शिवी घातलीस ना तर मी तुला शाप देईन..”
आता शिकार्याला एक हरीण दिसू लागलं. पुन्हा बराच वेळ वाट पाहून नेम धरून पठ्ठ्यानं गोळी झाडली .. तीही भलतीचकडे गेली.. आणि इतक्यांदा प्रयत्न फसल्यानं वैतागलेला तो शिकारी म्हणाला.. ” &%^$@# नेम चुकला.. चायचं नशीब फुटकं .. ए साधुरड्या .. बघ &%^$@# नेम चुकला..”
आता मात्र साधूला राहवेनासं झालं .. तो वैतागून उठला आणि म्हणाला.. ” हे बघ मी तुला एकदा ताकीद दिली होती तू ऐकले नाहीस.. आता तर तू मलाच शिवी घातलीस .. मी तुला शाप देतो.. आता आकाशातून वीज पडेल आणि तुझी क्षणात राख होईल..” असं म्हणून साधून त्याच्या कमंडलूतून पाणी वगैरे काढून त्या शिकार्यावर शिंपडलं.. तसा ढगांचा गडगडाट झाला.. वीजा चमकू लागल्या.. शिकारी घाबरला आणि त्याने डोळे मिटून घेतले.. क्षणात एक जोरदार वीज कडाडली आणि साधूवर येऊन पडली.. साधू क्षणार्धात राख झाला..
तोच आकाशातून जोरदार आवाज आला..
“&%^$@# … नेम चुकला!!!!!”” मिसळपाववरून साभार दि. २८-०२-२०१०
६. होळी सणातले माझे दोन चित्तथरारक अनुभव…
. . श्री.प्र.ह.जोशी १९५४-५५ चार काळ.मी ११-१२ वर्षांचा… कर्नाटकात होळी जोरात साजरी करतात.फाल्गुन १ शुद्धपासूनच सुरुवात होते. गोव-या,लाकडे चोरी करून आणून ती साठवून पौर्णिमेला होळी पेटवायची ही पद्धत ( झाडे तोडली जात नसत.) आमच्या गल्लीतील टीम मध्ये मी आणि सुभाष ( त्याचे वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते ) लीडर होतो.थौडे जास्त उंच व धीट असल्यामुळे असेल. अनुभव १…रात्री चांदणे छान पडले होते् रात्री ९ चा सुमार असेल.आमच्या टीमने , बऱ्याच गोवऱ्या बंगल्याच्या आवारात होत्या त्या हेरून ठेवल्या होत्या.मी व सुभाषने कुंपणाच्या भिंतीवर चढायचे आणि आत उडी मारून गोव-या बाहेर टाकायच्या असे ठरले. दोन्ही कोप-यावर २-२ मुले ठेवली.कोणी एकदम आले तर टाळ्या वाजवून आम्हाला सावध करायचे ठरले. आम्ही भिंतीवर चढलो आणि रस्त्यावरून कोणी आल्याचा भास झाला.आम्ही दोघे उड्या मारून पळत सुटलो.मागे वळून बघितले तर कोणी नव्हते .पुन्हा आम्ही तिथे गेलो.पुन्हा तोच प्रकार.आम्ही दोघानी मित्रांना शिव्या घालून प्रयत्न थांबविला. ( त्यानी सावध न केल्याचा राग ) मी मागे वळून बघितले तर ८-९ फूट उंचीची एक बाई हातात सोटा घेऊन आमच्या मागे येत होती.सुभाषने तर चड्डीतच शू केली.नंतर कळले की त्या तिथे पूर्वी एक झौपडी होती.आणि एक गर्भार बाईचा तिथे मृत्यू झाला होता.तिचे भूत तेथे वावरत असते.म्हणजे आम्ही भूत पाहिले तर!!!
अनु.नं २….पौर्णिमेच्या दिवशी..आमची टीम एक मोठा ओंडका चोरायच्या उद्देशाने एका बंगल्याच्या आवारात गेलो.कोणी नाही हे पाहून ओंडका उचलायला लागलो तर त्यावर साप दिसला.आम्ही ओंडका टाकून दिला.दोन वेळा आपटला.साप गेला असे समजून तो ओंडका खांद्यावरून रचलेल्या होळीपर्यंत आणला.टाकला, तर साप बाहेर पडला.मारायचा प्रयत्न केला तर तो रचलेल्या होळीत शिरला. होळी पेटवली.कडेनं फिरून बोंबा मारल्या.( यात मोठीही सामील होत असत ) दुस-या दिवशी जागा स्वच्छ करताना् पाहिले तर तो साप मधल्या पुरलेल्या लाकडाच्या खड्ड्यात,नारळावर मेलेला आढळला…बिचारा. तो साप ओंडका उचलत असता कोणाला चावला असता तर.?. अजून अंगावर काटा यैतो
दिवाळीच्या दिवसांमध्ये मला मिळालेल्या शुभेच्छा, सुवचने आणि काही माहितीपूर्ण लेख यांचा एक संग्रह. हे पान वसुबारसेच्या मुहूर्तावर उघडले आणि जसजसे नवे लेख किंवा माहिती मिळत गेली, तसतशी त्यात भर घालत गेलो आणि अजूनही घालणार आहे.
आज निज अश्विन कृ. रमा एकादशी. सणांचा राजा असा दीपोत्सव आजपासून सुरु होतोय. एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा अठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
🙏🙏
सुर्ये आधिष्ठीली प्राची | जगा जाणिव दे प्रकाशाची || तैसी श्रोतया ज्ञानाची | दिवाळी करी || — संत ज्ञानेश्वर
🙏🎁🎈🪔🎈🎁🙏 आज पासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वास आपणास व आपल्या सर्व परिवारास माझ्या व माझ्या परिवारातर्फेअनेक अनेक हार्दिक शुभेच्छा
🪔|| शुभ दिपावली ||🪔 १.नोव्हेंबर २०२१ वसुबारस ! 🙏 गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! २नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी ! 🙏 धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! ४ नोव्हेंबर.२०२१ नरकचतुर्दशी ! 🙏 सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !! ४ नोव्हेंबर. २०२१लक्ष्मीपूजन ! 🙏 लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न ! ५ नोव्हेंबर. २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा ! 🙏 पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो ! ६ नोव्हेंबर. २०२१ भाऊबीज ! 🙏 जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🪴|| शुभ दीपावली ||🪴
संतांची दिवाळी
संत ज्ञानेश्वर १) सुर्ये आधिष्ठीली प्राची | जगा जाणिव दे प्रकाशाची || तैसी श्रोतया ज्ञानाची | दिवाळी करी ||
लावितें मी निरांजन तुळशीच्या पायापाशी भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥
पुराण कल्पनेप्रमाणे समुद्र मंथनातून धन्वंतरीची निर्मिती झाली असे सांगितले जाते . समुद्र मंथन म्हणजे महत्प्रयास. त्यातून अनेक गोष्टी मानवाला ज्ञात झाल्या . धन्वंतरी हा आयुर्वेदाचा निर्माता . जगात आता आयुर्वेदाला आता प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे . शल्य चिकित्सा सुश्रुताला धन्वान्तरीनेच शिकविली . . . . . . . . मित्रता ही असली धन है। मेरे सभी सोने के सिक्कों को धन तेरस की अनेक अनेक शुभ कामनाएँ 🌺🌺🌺
धनतेरस व शुभ मुहूर्त आप सभी धर्म प्रेमियों को दीपावली पर्व की हार्दिक शुभकामनाएं पांच दिवसीय दिवाली पर्व का प्रारंभ धनतेरस से होता है। आपको अवगत कराना चाहूंगी कि 2 नवंबर 2021 मंगलवार को धनतेरस पर्व मनाया जाएगा। प्रत्येक वर्ष कार्तिक माह के कृष्ण पक्ष की त्रयोदशी तिथि को धनतेरस पर्व मनाया जाता है। इस वर्ष पर कुछ विशेष योग बन रहे हैं जो कि धनतेरस पर्व को और भी विशेष बना देते हैं । 1– इस दिन त्रिपुष्कर योग का निर्माण हो रहा है त्रिपुष्कर योग में जो भी कार्य किए जाते हैं, उसका तिगुना फल मिलता है। 2– धनतेरस के शुभ अवसर पर एक और विशेष योग बन रहा है जो की तीन ग्रहों की युति से बनेगा। इस दिन सूर्य, मंगल व बुध तीनों ग्रह तुला राशि में गोचर करेंगे। सूर्य-बुध की युति से बुधादित्य योग का निर्माण होगा। यह योग तुला राशि में बन रहा है, जो व्यापार के लिए अति कारक राशि मानी जाती है। मंगल-बुध की युति को व्यापार के लिए बहुत शुभ माना जाता है। धार्मिक मान्यतानुसार धनतेरस मनाने का रहस्य यह है कि समुंद्र मंथन से कार्तिक मास के कृष्ण पक्ष की त्रयोदशी को भगवान धन्वंतरि अपने हाथों में कलश लेकर समुंद्र से प्रकट हुए थे। भगवान धन्वंतरि को भगवान विष्णु का अंशावतार माना जाता है। विश्व में चिकित्सा विज्ञान के विस्तार और प्रसार के लिए ही भगवान विष्णु ने धन्वंतरि का अवतार लिया था। ऐसा माना जाता है कि धनतेरस का पर्व धन, धान्य, समृद्धि के अतिरिक्त स्वास्थ्य,आरोग्यता से जुड़ा हुआ होता है। इसलिए इस दिन धन के लिए देवी लक्ष्मी व कुबेर और आरोग्य के लिए भगवान धनवन्तरि की पूजा अर्चना की जाती है।
धनतेरस पूजन का शुभ मुहूर्त त्रयोदशी तिथि प्रारंभ- 02 नवंबर, 2021 को प्रातः11:33 पर त्रयोदशी तिथि समाप्त होगी 03 नवंबर, 2021 को प्रातः 09:04 पर। धनतेरस पूजा मुहूर्त– सायं मुहूर्त सायं 06:17 पर प्रारम्भ होगा व रात्रि 08:11 तक रहेगा। प्रदोष काल सायम् 05:35 से रात्रि 08:11 बजे तक रहेगा। यम दीप सायं 05:35 से 06:53 तक प्रज्वलित कर सकते । धनतेरस पर क्या करें व क्या ना करें 1–धनतेरस के दिन भगवान धन्वंतरि, मां लक्ष्मी, भगवान कुबेर और यमराज की पूजा का विधान है इस दिन धन्वंतरि की पूजा करने से आरोग्य और दीर्घायु प्राप्त होती है। इस दिन भगवान धन्वंतरि की प्रतिमा की पूजा करें। 2- धनतेरस के दिन मृत्यु के देवता यमराज की पूजा भी की जाती है। इस दिन संध्या के समय घर के मुख्य दरवाजे के दोनों ओर अनाज के ढेर पर मिट्टी का बड़ा दीपक रखकर उसे जलाएं। दीपक का मुंह दक्षिण दिशा की ओर होना चाहिए। 3-धनतेरस पर धन के देवता कुबेर की पूजा करने से व्यक्ति को जीवन के हर भौतिक सुख की प्राप्ति होती है। 4–धनतेरस के दिन मां लक्ष्मी की पूजा का विधान है मां लक्ष्मी के छोटे-छोट पद चिन्हों को पूरे घर में स्थापित करना शुभ माना जाता है। 5–घर के मुख्य द्वार पर 13 दीपक जलाएं । धनतेरस पर क्या खरीदें: लक्ष्मी गणेश की मूर्ति, सोना, चांदी, पीतल, मिट्टी के दीए ,झाड़ू खरीदना, तांबे का दीपक अति शुभ फल कारक। धनतेरस पर क्या न खरीदें धनतेरस पर इन वस्तुओं को खरीदने से बचना चाहिए– एल्यूमिनियम का सामान,लोहे की वस्तुएं,नुकीली या धारदार वस्तुएं,प्लास्टिक का सामान,कांच के बर्तन,काले रंग की चीजें इत्यादी ‼️नमामि शारदें ‼️ ‼️ शरदप्रसाद‼️
धनतेरस व शुभ मुहूर्त आप सभी धर्म प्रेमियों को दीपावली पर्व की हार्दिक शुभकामनाएं पांच दिवसीय दिवाली पर्व का प्रारंभ धनतेरस से होता है। आपको अवगत कराना चाहूंगी कि 2 नवंबर 2021 मंगलवार को धनतेरस पर्व मनाया जाएगा। प्रत्येक वर्ष कार्तिक माह के कृष्ण पक्ष की त्रयोदशी तिथि को धनतेरस पर्व मनाया जाता है। इस वर्ष पर कुछ विशेष योग बन रहे हैं जो कि धनतेरस पर्व को और भी विशेष बना देते हैं । 1– इस दिन त्रिपुष्कर योग का निर्माण हो रहा है त्रिपुष्कर योग में जो भी कार्य किए जाते हैं, उसका तिगुना फल मिलता है। 2– धनतेरस के शुभ अवसर पर एक और विशेष योग बन रहा है जो की तीन ग्रहों की युति से बनेगा। इस दिन सूर्य, मंगल व बुध तीनों ग्रह तुला राशि में गोचर करेंगे। सूर्य-बुध की युति से बुधादित्य योग का निर्माण होगा। यह योग तुला राशि में बन रहा है, जो व्यापार के लिए अति कारक राशि मानी जाती है। मंगल-बुध की युति को व्यापार के लिए बहुत शुभ माना जाता है। धार्मिक मान्यतानुसार धनतेरस मनाने का रहस्य यह है कि समुंद्र मंथन से कार्तिक मास के कृष्ण पक्ष की त्रयोदशी को भगवान धन्वंतरि अपने हाथों में कलश लेकर समुंद्र से प्रकट हुए थे। भगवान धन्वंतरि को भगवान विष्णु का अंशावतार माना जाता है। विश्व में चिकित्सा विज्ञान के विस्तार और प्रसार के लिए ही भगवान विष्णु ने धन्वंतरि का अवतार लिया था। ऐसा माना जाता है कि धनतेरस का पर्व धन, धान्य, समृद्धि के अतिरिक्त स्वास्थ्य,आरोग्यता से जुड़ा हुआ होता है। इसलिए इस दिन धन के लिए देवी लक्ष्मी व कुबेर और आरोग्य के लिए भगवान धनवन्तरि की पूजा अर्चना की जाती है।
धनतेरस पूजन का शुभ मुहूर्त त्रयोदशी तिथि प्रारंभ- 02 नवंबर, 2021 को प्रातः11:33 पर त्रयोदशी तिथि समाप्त होगी 03 नवंबर, 2021 को प्रातः 09:04 पर। धनतेरस पूजा मुहूर्त– सायं मुहूर्त सायं 06:17 पर प्रारम्भ होगा व रात्रि 08:11 तक रहेगा। प्रदोष काल saym 05:35 से रात्रि 08:11 बजे तक रहेगा। यम दीप सायं 05:35 से 06:53 तक प्रज्वलित कर सकते । धनतेरस पर क्या करें व क्या ना करें 1–धनतेरस के दिन भगवान धन्वंतरि, मां लक्ष्मी, भगवान कुबेर और यमराज की पूजा का विधान है इस दिन धन्वंतरि की पूजा करने से आरोग्य और दीर्घायु प्राप्त होती है। इस दिन भगवान धन्वंतरि की प्रतिमा की पूजा करें। 2- धनतेरस के दिन मृत्यु के देवता यमराज की पूजा भी की जाती है। इस दिन संध्या के समय घर के मुख्य दरवाजे के दोनों ओर अनाज के ढेर पर मिट्टी का बड़ा दीपक रखकर उसे जलाएं। दीपक का मुंह दक्षिण दिशा की ओर होना चाहिए। 3-धनतेरस पर धन के देवता कुबेर की पूजा करने से व्यक्ति को जीवन के हर भौतिक सुख की प्राप्ति होती है। 4–धनतेरस के दिन मां लक्ष्मी की पूजा का विधान है मां लक्ष्मी के छोटे-छोट पद चिन्हों को पूरे घर में स्थापित करना शुभ माना जाता है। 5–घर के मुख्य द्वार पर 13 दीपक जलाएं । धनतेरस पर क्या खरीदें: लक्ष्मी गणेश की मूर्ति, सोना, चांदी, पीतल, मिट्टी के दीए ,झाड़ू खरीदना, तांबे का दीपक अति शुभ फल कारक। धनतेरस पर क्या न खरीदें धनतेरस पर इन वस्तुओं को खरीदने से बचना चाहिए– एल्यूमिनियम का सामान,लोहे की वस्तुएं,नुकीली या धारदार वस्तुएं,प्लास्टिक का सामान,कांच के बर्तन,काले रंग की चीजें इत्यादी ‼️नमामि शारदें ‼️ ‼️ शरदप्रसाद‼️
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
लावितें मी निरांजन तुळशीच्या पायापाशी। भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥ आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी। घरोघरी जागविते माय मुलें झोपलेली॥ घरोघरी दीपज्योती वरसाचा मोठा सण। क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण॥ चार वरसांमागे होता हात तुझा अंगावरी। कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी॥ आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा। कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा उबारा॥ तुझ्यामागुती बाबांनी दुःख दाखविले नाही। त्यांच्या पंखात वाढलो तुझा भाऊ आणि ताई॥ तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते। आणि दिवाळीच्या दिशीं तुझी आठवण येते॥ सासरीच्या या संसारीं माहेराची आठवण। आठवती बाबा-भाऊ आणि दारीचं अंगण॥ अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी। दारी घालिते रांगोळी माझ्यावाचून का कोणी॥ आई तुझ्या पायापाशी घोटाळते माझे मन। जिथे उभे अंगणांत तुळशीचें वृंदावन॥ दारापुढे लिंबावर साद घालतो कावळा। कोण येणार पाहुणा आतुरला जीव भोळा॥ शेजारच्या घरातली दळणाची घरघर। अजूनही येती कानी आठवणींतून स्वर॥ “#वाहतो हि दुर्वांची जुडी ” या नाटकातील हे गीत स्वतः कोल्हटकरांनीच लिहिले त्यांनीच संगीत दिले आणि पिलू रागातील या गीताला स्वर होता #माणिक #वर्मा यांचा.दिवाळीचा खरा आनंद या गाण्यातूनच मिळतो .
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा… स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी… स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी आणि माणसाचा देव व्हावा………
आजपासून दिवाळी सुरू होतेय… सगळ्यांना दीपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
🌹सुप्रभात🌹
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪔🪔🪔🪔🪔🏮🏮🏮🏮 उत्तर से उन्नति, दक्षिण से दायित्व, पूर्व से प्रतिष्ठा, पश्चिम से प्रारब्ध, नैऋत्य से नैतिकता, वायव्य से वैभव, ईशान्य से ऐश्वर्य, आग्नेय से ओज, आकाश से आमदनी, पाताल से पूंजी, आप को और आपके परिवार को दसों दिशाओं से शांति, सुख, समृद्धि और सफलता प्राप्त हो ऐसी मेरी प्रार्थना एवं शुभ कामनाएँ…..
🪔🕉️ शुभ दिपावली 🕉️🪔
बेसन के लड्डू, बूंदी के लड्डू, मेवे के लड्डू, 15-20 प्रकार के अन्य लड्डू रसगुल्ला, रसमलाई, रसभरी मलाई चाप, 10 अन्य प्रकार की बंगाली मिठाईया मोहनभोग. मावा बाटी, गुलाब जामुन, जलेबी, कलाकंद, खोपरा पाक, मावा बर्फी, पिश्ता बर्फी, काजू कतली, अंजीर पेड़ा, अखरोट बर्फी खीर, रबड़ी, 10 प्रकार के हलवे, श्रीखंड 4 प्रकार के, पूरण पोली, दुधि हलवा, गोल पापड़ी, सक्कर पारे, चूरमा लड्डू, घेवर, घुघरा, फेनी, मैसूरपाक, हलवा खजूर पाक, मगज पाक,…………..
जैसी हज़ारो शुद्ध मीठी चीजे जिस देश के लोग बनाना और खाना जानते हो, उस देश के लोगो को चॉकलेट देकर कुछ मीठा हो जाये, ये कह कर करोडों रुपयो की चॉकलेट बेच कर, विदेशी कम्पनियों द्वारा हमारा करोडो रूपया लूट लेना ?
कृपया इस बार अपने त्योहांरो पर अपने शहर- गॉंव के कारीगरों द्वारा बनाई या फिर महिलाओ द्वारा होम मेड मिठाई, लड्डू, हलवा इत्यादि खरीद कर त्यौहार मनाये एवम् देश के वोकल फ़ॉर लोकल के विचार को अपनाए।
🌹🙏🌹 शिव ॐ🌹🙏🌹
⚡इस दिवाली का सबसे खुबसुरत मैसेज⚡ मां बाप साथ है तो रोज धनतेरस ! संगिनी या जीवनसाथी साथ है तो रोज रूपचौदस !! और… बच्चे साथ हैं तो रोज दिवाली !!! पति-पत्नी साथ है तो रोज सुहाग पड़वा!!! और…!! भाई-बहन साथ है तो रोज भाई-दूज…!! हजारों मिठाइया चखी है ज़माने में, ख़ुशी के आंसू से मीठा कुछ भी नहीं है….
शुभ महापर्व दिपावली आगमन हार्दिक शुभकामनाएं एवं बधाइयां 💐💐🙏💐💐🙏💐💐
🏮⚜️🌸🔆🪔🔆🌸⚜️🏮
आली दिवाळी मंगलदायी
आनंद झाला घरोघरी
चला चला ग, जमुनि मैत्रिणी
गुंफु या विविध फुले मधुनी
हार तोरणे गजरे माळा लौकरी
चला, चला, फुले आणा,
आनंद झाला घरोघरी
रेखोनी रांगोळी अंगणि या
फुले चौफुले रंगी भरुया
स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी
चला चला त्वरा करा,
आनंद झाला घरोघरी
अंजिरी दीप डुले गगनी
चंदेरी शालू तुला रमणी
सुंदर नटली लक्षुमी ही किति तरी !
चला चला पहा तरी,
आनंद झाला घरोघरी
हाति सोनियाची आरती
लखलखती माणिक-ज्योती
ओवाळुन घे प्राण तुझ्या पदरी
आणा आणा निरंजना,
आनंद झाला घरोघरी
🌹⚜️🏮🔆🪔🔆🏮⚜️🌹
गीत : दत्ता डावजेकर ✍️ संगीत : दत्ता डावजेकर स्वर : लता मंगेशकर
🎼🎶🎼🎶🎼 🎧 🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹 ०३.११.२०२१
⚜ शुभ दीपावली ⚜
🌻🏮🎊🔆⚛🔆🎊🏮🌻
इंदिरा संतांची वाक्यागणिक तीन शब्दांची कविता…..🙏😊🌷 अक्कु बक्कुची दिवाळी – ईंदिरा संत
आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आणेन घेऊन दोघींना जाईना दोघी आनंदाने फुलल्या आईभोवती नाचल्या दारी मोटार येणार मामा घेवुन जाणार मामा आम्हांला नेणार आम्ही आजोळी जाणार आई मुळीच बोलेना काम हातचं सोडेना अक्कु सुजाण थांबली मिठी आईला घातली का गं मुळी ना बोलशी सांग धाडते तुम्हाशी घेवुन दोघींना जवळ आई बोलली प्रेमळ तुम्ही दोघीही जाणार कशी तयारी होणार बरे कपडे रोजला कोरे चांगले सणाला खण रेशमी मामीला एक खेळणे बाळाला नाही पगार अजुन कसे यावे हे जमुन दोघी मुळी न रुसल्या दोघी निमुट उठल्या काचा कवड्या खेळत दोघी क्षणात रंगल्या उद्यापासुन दिवाळी घरी नाहीत चाहुली नाही फटाके सामान नाही खमंग तळण दोन पणत्या दारात दोन बहिणी घरात बक्कु जराशी रुसली अक्कु निमुट राहिली दोघी बसल्या दारात रस्ता उधळी दिवाळी आली मामाची मोटार आली मामाची मोटार अक्कु सांगते कानात बक्कु ऐकते शहाणी दोघी करिती स्वागत मामा बसले चहाला दोघी गळ्यात पडल्या आत्या उद्याला येणार आम्ही येथेच राहणार आम्ही येथेच राहणार नाही येणार येणार शब्द ऐकोनी दोघींचे डोळे स्तिमित आईचे किती किती ते सामान मामा आणती काढुन खोकी दारुच्या कामाची खोकी परकर झग्याची एक रेशमी पातळ दोन डब्यात फराळ नाही येणार म्हणुनी आहे दिलेले मामीने तुम्ही ताईच्या माळणी दोघी गुणाच्या गवळणी तुमचे गुपीत कळाले डोळे मामाचे भरले आला मामाला गहिवर घेता दोघींंना जवळ मामा जाताच निघुन आली दिवाळी धावुन नव्या झग्याच्या झोकात दारु शोभेची बरसात नव्या झग्याच्या झोकात दारु शोभेची बरसात सरसर कारंजे उडाली तारामंडळे फिरली
-इंदिरा संत 🙏🙏🙏🌷🌷👌👌🌹🌹💐 अप्रतिम कविता, आपल्या पिढीतल्या अनेकांच्या घरातली कथा (की व्यथा) कितीही ओळखीची असली तरीही डोळे पाणावतातच. हो ना?
****************************
दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत
दिवाळीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे अंगाला लावण्याची पद्धत कशी असावी, याचे विश्लेषण येथे देत आहोत. उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे. प्रत्येक ठिकाणी दिलेली उटणे लावण्याची पद्धत त्या त्या पोकळीत असणार्यात्रासदायक वायूंच्या गतीला अनुसरून दिली आहे.
. स्वतःला उटणे लावणे १. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे. २. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे. ३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा. ४. नाक : याला लावतांना उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे अन् खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते. ५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून आरंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा. ६. गालांच्या पोकळी : गालाच्या मध्यभागातून आरंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे. ७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हलवून उटणे लावावे. ८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा. ९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे. १०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे. ११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला अन् चार बोटे दुसर्याम बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत. १२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे. १३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा : पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा अन् तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा. १४. डोक्याच्या मध्यभागी : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.
दुसर्या व्यक्तीला उटणे लावणे १. पाठ : दुसर्या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत. २. कंबर : दुसर्या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे. 〰〰〰〰🌞〰〰〰〰 संकलन – श्रीधर कुलकर्णी ज्ञानामृत मंच
**************************
॥ नात्यांची Recipe ॥
सुग्रास भोजनाचं ताट समोर वाढलं होतं. स्वादिष्ट पदार्थ ताटात छान वाढलेले. प्रत्येक पदार्थ जिथल्या तिथे. प्रत्येक पदार्थाला आपलीच वेगळी चव. आपलीच ठरलेली जागा. सहज मनात आलं…. आपलं आयुष्य पण असंच तर आहे ! सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट. जशी ताटात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली असते तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची. प्रत्येक नात्यात एक वेगळाच गोडवा. भोजन वाढण्याची सुरुवात होते मीठाने. डावीकडून. पण सुरुवात left ने झाली तरी ते always right असतं. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. हेच आपल्या आयुष्याचं सार. आपले आईवडील- ज्यांच्या मुळे जन्म मिळतो. ज्यांच्या शिवाय आपलं जीवन बेचव. मायेने डोक्यावरुन फिरणारे हात असावेत, पाठीवर कौतूकाची थाप मिळावी, आणि हिम्मत देणारे शब्द ऐकावे. ताटाच्या मध्यभागी गोड वरण भात. कालवून एकजीव झालेला वरण -भात. प्रयत्न करूनही एकदा कालवला की वरणभात वेगळा करताच येत नाही. हे असतं नवरा-बायकोचं नातं. थोड्याशा अवधीत किती एकजीव होतात ! वरणभातावर साजुक तुपाची धार नसेल तर त्या वरण भाताला काय चव ? ही चव आपल्या जीवनात आणतात ती आपली मुलं !! त्यांच्या शिवाय जीवन नीरस. आजी-आजोबांसाठी दुधावरची साय. वरणभाताच्या थोडी वर असते साधी पोळी. कशीही लाटा, आपण देऊ तो आकार घेते. चांगली भाजून पानातल्या सगळ्या पदार्थांच्यात समरस होते. ही आहे आपल्या घरात ग्रहप्रवेश करणारी आपली सून !! आल्या आल्या सगळ्या नात्यांचा अगदी मनापासून स्वीकार करते. HB HB सगळ्यांशी समरस होते आणि अलगद् आपली कधी होते समजतच नाही ! उजवीकडे असते भाजी. कधी रस्सा , कधी सुकी, कधी तिखट , कधी आंबटगोड! पण पानात अत्यंत आवश्यक. थोडी असली तरी चालते पण पाहिजेच. हे नातं असतं बहिण भावंडांचं !!! कधी प्रेमाचं, कधी मस्ती, कधी रुसवा फुगवा ! एक तरी बहिण भाऊ असावाच. कधी अडचणीत हाक मारायला , कधी कोतुकाची थाप द्यायला तर कधी खंबीरपणे पाठीशी ऊभं रहायला. कधीतरी लुटुपुटुचं भांडायला सुद्धा ! पानात कधीतरी वाटीत असतं काहीतरी गोड किंवा काहीतरी पक्वान्न. जे आपण रोज खातोच असं नाही पण जे असल्यावर जेवणाची लज्जतच न्यारी !! हे आहेत आपले आप्तेष्ट . आपले नातेवाईक. आपले सगेसोयरे. रोज न भेटणारे पण सणासुदीला आणि समारंभात आवर्जून भेटणारे. ज्यांच्या भेटीने आपले चारदोन क्षण खूप मजेत जातात. ज्यांचं असणं गरजेचं आहे. ही आपली विसाव्याची ठिकाणं असतात. रोजच्या रहाटगाडग्यातून थोडासा विसावा. जायला यायला काही हक्काची घरं. मिठाच्या खाली असते लिंबू ,चटणी ,लोणचं. आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारी. तिखट चमचमीत चविष्ट !!! हे काम असतं आपल्या मित्र मैत्रिणींचं ! आपल्या जीवनात हास्य आणणारे, सतत आशावादी असण्यास प्रेरित करणारे , आपल्या मदतीस धावत येणारे. आपले सुखदुखाःचे सोबती. आपल्या आयुष्याची रंगत वाढवणारे. चटणी , लोणचं नंतर नंबर लागतो कोशिम्बीरीचा !! कुठलीही असो, साधारण पौष्टिक. कधी कधी भाजी नसली तर तिची जागा घेणारी, भाजीच्या ऐवजी मदतीला धाऊन येणारी ! हे झाले आपले शेजारी !! थोडा राग लोभ असू शकतो, पण मनात किल्मिष न ठेवणारे. घरातल्या अडचणीत मदतीला धावत येणारे, प्रसंगी वडिलधार्यांची जागा घेणारे.
ही पदार्थ आणि नात्यांची तुलना नाही, तर साम्य आहे ! प्रत्येक पदार्थाचा एक गुणधर्म, तसाच त्यात वापरलेल्या साहित्याचा सुद्धा. जसा मीठाचा खारटपणा, साखरेचा गोड , चिंचेचा आंबट , मिरचीचा तिखट तर मेथीचा कडू. कडवटपणा हा कार्ल्याचा गुणधर्म. तर ते कडू म्हणून आपण टाकून देतो का? नाही !! चिंच गूळ घालून त्याचा कडवटपणा आपण कमी करतो. हेच नात्यांच्या बाबतीत. परिस्थितीने नात्यात कडवटपणा येऊ शकतो पण म्हणून आपण नातं विसरतो का? नाही !! काही आंबटगोड आठ्वणींच्या सहाय्याने नात्यातला गोडवा परत आणण्याचा प्रयत्न करतो. तोंड कडू पडलं तर सुग्रास जेवण पण बेचव लागतं. म्हणून जेवण सोडतो का? नाही ! आपल्या आवडीने चवीत थोडा बदल करतो. असाच बदल वेळोवेळी नात्यात पण करावा लागतो, नाती टिकवण्यासाठी , सांभाळण्यासाठी ! पंचपक्वान्न समोर आहेत पण ठसका लागला तर पाणी देणारे कुणी नाही, पाठीवरून मायेने फिरणारे हात नाहीत, आपुलकीने हवं नको विचारणारे शब्द नाहीत तर ती पक्वांन्ने काय कामाची ?
पदार्थांत सगळे जिन्नस त्या त्या प्रमाणात असतील तर तो उत्कृष्टच होतो. कशाचाही अतिरेक झाला की पदार्थ बिघडतो. नात्यात पण हवाच की रुसवा फुगवा, राग लोभ, प्रेम ,माया. कधी मत्सर सुद्धा. पण सगळं प्रमाणात ! प्रत्येक नात्यात प्रेम ,आदर , सन्मान आणि मर्यादा असतात. त्याचा अतिरेक झाला की नाती बिघडतात, मग ते प्रेम असलं तरी !! एवढं साम्भाळले तर दुरावा कधीच येणार नाही. नाती आदर्शच असावी असं नाही. कधी कधी वरुन आदर्श वाटणारी नाती आतून खूप पोकळ असू शकतात. नाती आपल्यासाठी असावी आणि ती आपण मनापासून जपावी. राग ,लोभ ,रुसवे ,फुगवे ,प्रेम ,माया ,मत्सर, आदर, सन्मान ,मर्यादा हे सगळं त्या त्या प्रमाणात असले की झाली “नात्यांची recipe ” तयार !!
👉👉*🤝👋 🙏🙏🙏
कारिट फोडल्याने काय होते ?????
श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर हा फक्त राक्षस नाही तर कधीही नष्ट न होणारी अघोरी, दृष्ट वैचारिक शक्ती. अर्थात कोकणात हा दिवस ‘चावदीस’ म्हणून साजरा करतात. पण अभ्यंगस्नानानंतर किंवा स्नानापूर्वी ‘कारिट’ का फोडलं जातं, हा प्रश्न आजच्या तरूणांनी विचारला तर त्यात वावगे नाही. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ही परंपरा नाही. तुळशीवृंदावनासमोर दिवाळीच्या पहिल्यादिवशी म्हणजे नरकासुराचा वध केल्यानंतर येणारी सकाळ…या दिवशी ‘कारिट’ फोडण्याची प्रथा आहे. या प्रथेचा उगम नक्की कधी झाला हे तितकेसे सांगणे कठीण असले तरीही, पूर्वजांची कल्पकता यातून प्रतित होते. नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनासाठी कारिटाचा का वापर करण्यात आला? यामागचे विज्ञान आणि परंपरा आपण समजून घेऊया. दिवाळी म्हणजे नक्की काय, तर सुदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण. पूर्वजांनी आपली संस्कृती टिकविताना याचा पुरेपूर विचार केलेला दिसतोय. कारिट डाव्या पायाने फोडल्याचा परिणाम वेगळाच आहे. आयुर्वेदामध्ये डाव्या पायाच्या ग्रंथीची नाळ थेट मेंदूपर्यंत असते, असा उल्लेख आहे. कारिटाचा गंध नाकापर्यंत पोहोचविणे, जिभेला लावणे यालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. रक्ताभिसरणाची क्रिया या गंधामुळे तीव्र होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. आणि ही प्रथा निर्माण करणार्यांची कल्पकता तरी बघा, नरकासुराचे विचार कधी बदलणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, कारण तो दृष्ट आहे. तसेच कारिट हे एक असे फळ जे वेलीपासून तोडले तरीही वर्षभर टिकते. आज तोडलेले कारिट पुढच्या दिवाळीला वापरू शकतो. तांदळाच्या कोंड्यात न फोडता हे कारिट ठेवायचे. जसेच्या तसे राहणार. लोखंड किंवा अन्य शस्त्र लागून जर आपल्या शरिराच्या कुठल्याही भागाला सूज आली तर कारिट फोडून लावल्यास सूज उतरते. ग्रामीण भागातील शेतकर्यांना बहुतेकदा पायाच्या बोटांना, नखांना कोर होते, तर त्यावेळी बोट कारटात बुडवून ठेवतात. यामुळे कोर बरी होते. जखमही भरून येते. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाची त्यासाठीच तर निवड केली असावी. पण मित्रहो, एक परंपरा म्हणून याकडे पाहू नका, तर त्यामागील भावनेचा विचार करा. आपल्यातले दुर्गुण, दुर्विचार यासोबत नष्ट करा. पूर्वी कारिट ग्रामीण भागातच फोडली जायची, पण आज शहरी भागातही ती फोडली जातात.
रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा
चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा
काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे मानवाच्या संगतीने, देवसुद्धा वाट पाहे
जे भुकेले भोवताली, पोरके असती किती वाटुया आनंद त्यांना, एवढी तुम्हा विनंती…🙏
🌻 आनंदी पहाट 🌻
कृष्णाला विनवणीची
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🪔 दीपोत्सव विशेष पर्व 🪔
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌹⚜️🌸🔆🚩🔆🌸⚜️🌹
भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. ही दिवाळी जशी व्यापार.. उद्योग क्षेत्राला उभारी देते तशीच संगीत क्षेत्रालाही. भारतीय संगीत शेवटच्या श्रोत्यांपर्यन्त पोहोचवून लोकप्रिय करण्यात दिवाळीतील संगीत मैफिलींचा मोठा हातभार आहे.
संगीतकार.. गायक.. वादक आणि रसिक श्रोते यांना दिवाळीची आतूरतेने वाट असते. या दिवाळी मैफीलीत गायक श्रोत्यांशी थेट संवाद साधतात. निवेदक गाण्याचा इतिहास.. गाण्याची पार्श्वभूमी.. गाण्यातील राग आणि वैशिष्ट्ये यावर प्रकाश टाकतात. श्रोते आणि गायक दोघेही गाण्याची श्रीमंती अनुभवतात अशा या दिवाळीतील संगीत मैफिली.
असं म्हणतात की पहिला समाजासाठी विरोध केला तो श्रीकृष्णाने. बाजारात जाणाऱ्या दही दुध.. लोण्याला सर्वप्रथम त्यानेच अटकाव केला, कारण बाळकृष्णाच्या मित्रांच्या तोंडचे पळवून बाजारात जात होते.
बाळकृष्ण गोपिकांचा पदर धरून त्यांना अडवितो तरी त्याचा त्यांना राग येत नाही. कामावर जाणाऱ्या आईचा जसा बाळात जीव अडकतो. तरी त्या बाळाला लवकरच घरी नक्की येते म्हणत सुटका करुन घेतात.. तशीच या गोपिकांची अवस्था.
तरीपण मथुरा बाजार गाठावाच लागणार कारण सासूचा धाक. वृदांवनात घरोघरी कहर होईल. तू आम्हाला आता सोड, आम्ही तुला लगेच भेटायला येऊ.. अगदी देवा शप्पथ, सोड रे श्रीरंगा.. कमलाकांता.. किती विनवू तुला.. शरणागती पत्करलीय तुझ्यापुढे.
प्रत्यक्ष परमेश्वर समोर असतांना.. त्याच्याच शपथेची साक्ष.. केवढी सुंदर कल्पना.. रचना आहे. तेवढ्याच ताकदीने मंजुषा कुलकर्णी-पाटील यांनी ही गवळण सुरेल गायली आहे.
🌹🌸🌹🎶🙏🎶🌹🌸🌹
श्रीरंगा कमलाकांता हरि पदरातें सोड ॥
व्रिजवासी नारी । जात असो की बाजारी । कान्हा का मुरारी । अडविता का कंदारी । मथुरेची बारी । पाहू मजा हो गिरिधारी । विकुनी नवनीत दधि गोड । हरि पदरातें सोड ॥
ऐका लवलाही । गृहिं गांजिती सासुबाई । परतुनिया पाही । येऊ आम्ही ईश्वर ग्वाही । ग्यान देऊन काही । मग जाऊ आपले ठायी । पतीभयाने देहरोड । हरि पदरातें सोड ॥
विनवुनी कृष्णासी । शरणागत झाल्या दासी । आणिल्या गोपि महालासी । होनाजिरायासी । जा मुकुंदा सोड रे ॥
🌹⚜🌹🎶🌸🎶🌹⚜🌹
गीत : शाहीर होनाजी बाळा ✍ स्वर : मंजूषा कुलकर्णी-पाटील नाटक : संगीत होनाजी बाळा
🎼🎶🎼🎶🎼 🎧
🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹
४.११.२०२१
🌻🌸🎶💠🌻💠🎶🌸🌻
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎉✨
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
नामाचे उटणे सर्वांगाला लावा सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा त्यागाने सर्व अंग कोरडे करा आनंदाची नविन वस्रे परिधान करा प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळआणि सात्विक बनवा* अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा
ही दिपावली आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो हीच सदिच्छा …
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे… लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे… दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी… ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत… व आपणास उत्तम आरोग्य लाभो..🙏🏻🙏🏻 दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… 🎊🎉💥🎆🎇🧨✨✨🏮🏮🏮🏮
☺️मेरी सारी प्यारी सहेलीयों को दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं!🌦️आप की दीपावली खुशहाल हो। ☺️ आपकी रसोईघर की निपुणता बडा रंग लायें। आपका बना कोई व्यंजन ना बिगडे। 🙂 आपकी हर काम वाली बाई वक्त पर आप का हाथ बटायें। आप खूब सारी shopping करो, पति के क्रेडिट कार्ड का खुशी खुशी प्रयोग करो।👌🏻आपके टेलर आपके कपडे first class fitting के और वक्त पर दें।👍🏻😍। और जब आप बढिया साड़ियां पहनकर सजधज के तैयार हो जाये, तब आपके पति आपसे कहे, कि प्यारी लग रही हो! जरा बैठ भी जाओ, तुम थक गई होगी । ये आप के लिये मेरी दुआ है और ढेर सारी शुभकामनायें 🥰🥰🥰🥰😘😘😘😘🥰🥰
इस बार की दीपावली बहुत खास है,, इसलिए नहीं कि मेरे घर में बहुत शानदार महंगा पेंट हुआ या नहीं, इसलिए भी नहीं कि मैंने कोई महंगी कार या ज्वैलरी खरीदी या नहीं, न ही इस बात के लिए खास है कि मुझे बिजिनेस में बहुत बड़ा मुनाफा हुआ या नहीं, या मेरी सैलरी में बहुत वृद्धि हुई या नहीं, इसलिए तो बिल्कुल भी नहीं कि मेरे घर में ढेरों पकवान बने है या नहीं, और इसलिए भी नहीं कि परिवार में सबको नए महंगे कपड़े या घर में खूब सारी सजावट या रात भर महंगी आतिशबाजी हुई या नहीं।।
इस बार की दीपावली खास है , बहुत ज़्यादा खास,,क्योंकि इस दीपावली को मैं अपने और अपने पूरे परिवार को जीवित, सांस लेता हुआ, हंसता हुआ देख पा रहा हूँ, इस बार की दीपावली इसलिए खास है क्योंकि मुझे भरोसा हुआ कि कुछ ऐसे लोग है जिनको एक आवाज़ देने पर मदद के लिए हमेशा तैयार मिलेंगे, इस बार की दीपावली इसलिए खास है कि प्रभु ने अपनी विशेष कृपा मुझ पर बनाई रखी और मुझे इस बात का अहसास दिलाया कि ज़िन्दगी में ऊपरी चमक दमक, पैसा, प्रॉपर्टी, शानोशौकत बस एक छलावा और इस पर ज़रा सा भी इतराने या घमंड करने की ज़रूरत नही है। इस बार की दीपावली इसलिए खास है क्योंकि मुझे उन लोगों के लिए थोड़ा बहुत करने का मौका मिला जिनके लिए हर रात अँधेरी और निराशा से भरी हुई है।।
इस दीपावली बस धन्यवाद दीजिये अपने करीबी लोगों को, नमन कीजिये उन लोगो को जो इस दीपावली पर अपने परिवार के साथ नहीं है, धीरज बढ़ाइये उनका जो उजड़ गए है, सहारा दीजिये उन्हें जिनको आपकी बहुत जरूरत है । गले लगिये दोस्तों से, परिवार के साथ जी भर के हंसिये, रिश्तेदारों और पड़ोसियों से उलझी हुई सब गांठे खोल लीजिये और प्रार्थना कीजिये प्रभु से, जिसने हमें इस दीपावली को उत्साह से मनाने का अवसर दिया।
🪔शुभ दीपावली🪔
पर्व है पुरुषार्थ का दीप के दिव्यार्थ का देहरी पर दीप एक जलता रहे अंधकार से युद्ध यह चलता रहे हारेगी हर बार अंधियारे की घोर-कालिमा जीतेगी जगमग उजियारे की स्वर्ण-लालिमा दीप ही ज्योति का प्रथम तीर्थ है कायम रहे इसका अर्थ, वरना व्यर्थ है आशीषों की मधुर छांव इसे दे दीजिए प्रार्थना-शुभकामना हमारी ले लीजिए!! झिलमिल रोशनी में निवेदित अविरल शुभकामना आस्था के आलोक में आदरयुक्त मंगल भावना!!! आप सभी को मेरे व मेरे परिवार की ओर से दीपोत्सव के महापर्व दीपावली हार्दिक शुभकामनाएं!
— तिमीराकडून तेजाकडे,, ही दिवाळी आपल्या जीवनात भरपूर आनंद घेऊन येवोत. आपले जीवन, प्रत्येक बाबतीत प्रकाशमान होवोत. हीच सदिच्छा🙏🙏 तेजोमय दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा🙏🙏
दीपक तू हरदम जलता जा जल जल आलोकित कर जगको
दूर अंधेरा तू करता जा.
जागे पुरुके पौरुष कुरुके अजय पार्थ बलशाली बुला रही है आज अवंती श्रावस्ती वैशाली मौन मगधके खंडहर ढहते दुर्गोंकी प्राचीरें भर दो तरुण पुनः वैभवकी फिरसे उनमे लाली पुनः विश्वके कोटि कोटि स्वर अपना मंगल गाए इस प्रकार हम स्वाभिमानसे निज त्यौहार मनाए. चलो दीप मालिका पर्वपर जयके दीप जलाए.
—
. . दिवाळी आली….काय करूया?…
दिवाळीचा छान सण समोर आहे…. दोन फराळाचे पदार्थ कमी- जास्त होऊ दे …पण ऋणानुबंध गोडवा सजगपणे जपूया,नाती नीट सांभाळूया. भाऊबीज असो की पाडवा ,देणे-घेणे कमी जास्त होईल..पण प्रेमाची देवाणघेवाण कमी होणार नाही याची काळजी घेऊ. लक्ष्मी पूजन होईल,फटाके वाजतील ..पण घरातील लक्ष्मी नारायण कोणत्याच कारणावरून भांडणारच नाहीत, हे पक्के करू. आकाश कंदिल कुठला आणि कुठे लावायचा? यावर वाद न होता…, तो कौटुंबिक एकत्रित विचाराचा दीप आहे ना हे पाहू. एखादी समईची ज्योत कमी असेल तरी चालेल …,पण नात्यातील आनंद,भरभरून उजळून गेला पाहिजे. पहिली अंघोळ करताना साबण कोणताही असो …मन मात्र स्वच्छ झाली आहेत , हे नक्की करू. पाडव्याची ओवाळणी काय आहे,ड्रेस ची किंवा गिफ्टची किंमत किती आहे,…यापेक्षा नात्यात प्रेम,विश्वास किती जास्त आहे, हे तपासून खूश राहू. फराळ किती आणि काय खातोय… यापेक्षा चेहेऱ्यावर समाधान आणि एकमेकांना स्वास्थ पूर्ण जीवन देण्यासाठी जागृत राहू. शेवटी काय …… अजून एक दिवाळी आली आहे ,पहाता पहाता संपूनही जाईल…पण प्रत्येक क्षण आनंददादी,सुखद आठवण बनायचा असेल, तर छोट्या-मोठ्या गोष्टींचे मनभेद न ठेवता ,नात्यात क्षमा करू,क्षमा मागू,धन्यवाद देऊ,ठरवून छानच राहू,अंतरीक आनंद पाहू…..आणि आहे त्या परिस्थितीत फक्त आणि फक्त नात्यांचा आनंद उत्सवच साजरा करू. मस्त राहू,स्वस्थ राहू…नात्यात ,मित्र, मैत्रिणींना गोड शुभेच्छा देऊ. “मग होणार ना छान नात्यांची दिवाळी?” द्याल वेळ आपल्या माणसांना👍 🌹
🌹💐🌹💐💐🌹 दीपावली शुभचिंतन😊
🙏🌹🌹🌹🌹🙏
पणती असो वा स्वप्नं… तेवत राहणे महत्त्वाचे…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
आकाशकंदिल असो वा जीवन.. प्रकाश देत राहणे महत्त्वाचे…
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮
रांगोळी असो वा आयुष्य… रंग भरत राहणे महत्त्वाचे…
🏵️🔅🏵️🔅🏵️🔅🏵️
मिठाई फराळ असो वा प्रेम… सगळ्यांना वाटत राहणे महत्त्वाचे..
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
तोरण असो वा निर्धार.. बांधत राहणे महत्त्वाचे…
🎊🎊🎊🎊🎊🎊
दिव्यांचीआरास असो वा समृद्धी.. लक्ष्मीच्या पावलाने येत राहणे महत्त्वाचे..
👣👣👣👣👣👣👣
अभ्यंगस्नान असो वा विचार… मनाने शुचिर्भूत होण महत्त्वाचे…
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
भाऊबीज असो वा मनाचा गोडवा… नात्यांची लयलूट होण महत्वाचे..
👫👫👫 👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦 दिवाळीच्या सर्वांना सदिच्छा असो वा शुभेच्छा… भरभरून देत राहणे महत्वाचे… 🎊 ll शुभ दीपावली ll 🎊 मी अविवेकाची काजळी ll फेडोनी विवेक दीप उजळी ll ते योगिया पाहे दिवाळी ll निरंतर ll -संत ज्ञानेश्वर
💥 अज्ञानाच्या अंध:काराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणा-या उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….💥 ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, आरोग्यदायी, ऐश्वर्यदायी, किर्तीदायी व यशदायी जावो….. 🙏🏻 लंके आर्ट्स फाऊंडेशन & क्रियेशन प्रस्तुत – नियमित सुंदर हस्ताक्षर व चित्रकला वर्ग सिडको 1 व बजाजनगर. 7038236120 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
“May this Festival of Lamps destroy all darkness, spread the focus of wisdom and bring wellness to you and family.”
झिलमिलाते दीपों की रोशनी से प्रकाशित ये दीपावली आपके घर में सुख समृद्धि और आशीर्वाद ले कर आए।
शुभ दीपावली! HAPPY DIWALI
अतिशय सुंदर कविता अटलजींची आहे आयुष्यभर तात्विकतेने जगलेला आणि कवितेतुन व्यक्त होणारा, मनात प्रचंड राष्ट्रप्रेम असलेला असा हा देशभक्त …… विरक्त पण विलक्षण इच्छाशक्ति त्यांच्या कवितेतल्या शब्दांमधुन सतत दिसते. आपण ही चेतनादायक दिवाळीची कविता वाचावी…. “दीपावलीच्या आपणास मन: पूर्वक हार्दिक शुभेच्छा” 🪔🪔🪔🪔🪔🪔 जब मन में हो मौज बहारों की चमकाएँ चमक सितारों की, जब ख़ुशियों के शुभ घेरे हों तन्हाई में भी मेले हों, आनंद की आभा होती है उस रोज़ ‘दिवाली’ होती है । जब प्रेम के दीपक जलते हों सपने जब सच में बदलते हों, मन में हो मधुरता भावों की जब लहके फ़सलें चावों की, उत्साह की आभा होती है उस रोज़ दिवाली होती है । जब प्रेम से मीत बुलाते हों दुश्मन भी गले लगाते हों, जब कहींं किसी से वैर न हो सब अपने हों, कोई ग़ैर न हो, अपनत्व की आभा होती है उस रोज़ दिवाली होती है । जब तन-मन-जीवन सज जाएं सद्-भाव के बाजे बज जाएं, महकाए ख़ुशबू ख़ुशियों की मुस्काएं चंदनिया सुधियों की, तृप्ति की आभा होती है उस रोज़ ‘दिवाली’ होती है .। – –अटलबिहारी वाजपेयी
दीपावली की शुभकामनाएं!!!
” भीतर एक दीप जलाओ, आत्मदीपो भव” (भगवान बुद्ध)
एक कथा है । रुबिया के दरवाजे बड़ी भीड़ थी, सभी लोग कुछ ढूंढ रहे थे। एक राही उधर से गुजरा और जिज्ञसा वश पूछा – क्या ढूंढ रहे हो ? लोगों ने बताया रुबिया की मोती लगी अंगूठी। राही ने पूछा ,अंगूठी गिरी कहां ? लोगों ने बताया – घर में। राही ने कहा फिर बाहर क्यों ढूंढ रहे हो? जबाब आया – क्योंकि यहां उजाला है और घर में अंधेरा। राही बोला – भीतर घर में एक दीपक जलाओ और वहीं देखो। बाहर जितनी भी रोशनी करो जितना भी ढूंढो अंगूठी का मोती नहीं मिलेगा। बाहर नहीं भीतर रोशनी करो,एक चिराग रोशन करो दिल में, प्रेम दया और करुणा का !
माता लक्ष्मी के रूप
दीपावली के दिन जो पूजा होती है उसे लक्ष्मी पूजन कहा जाता है। आज ज्यादातर लोग यह समझते हैं कि लक्ष्मी का अर्थ है धन की देवी। ये लक्ष्मी शब्द का बहुत संकुचित अर्थ हो गया। वास्तव में इस शब्द का अर्थ बहुत विशाल है। लक्ष्मी शब्द की उत्पत्ति संस्कृत की लक्ष धातु से हुई है। लक्ष का शाब्दिक अर्थ है ध्यान लगाना, ध्येय बनाना, ध्यानपूर्वक निरीक्षण करना इत्यादि। इसका अर्थ ये है कि जब हम एकाग्रचित्त होकर कोई कार्य या साधना करते हैं तो उसका जो फल प्राप्त होता है उसे लक्ष्मी कहते हैं। हमारे प्राचीन ॠषियों का प्रत्येक कार्य तप, ध्यान इत्यादि का उद्देश्य हमेशा शुभ एवं आध्यात्मिक समृद्धि के लिए होता था। तब लक्ष्मी का अर्थ जीवन के चार आयामों धर्म, अर्थ, काम एवं मोक्ष के समन्वय से जीवन को दिव्यता के मार्ग पर ले जाना था। हमारी सबसे प्राचीन पुस्तक ॠग्वेद में भी लक्ष्मी देवी का उल्लेख आता है परंतु वहां लक्ष्मी का अर्थ धन की देवी नहीं, शुभता एवं सौभाग्य की देवी है। धन की उपयोगिता सीमित है।इस संसार में आप धन से सब कुछ नहीं प्राप्त कर सकते। न धन से आप माता-पिता खरीद सकते हैं, न दोस्त, न ज्ञान। ऐसा बहुत कुछ है जो धन से नहीं खरीदा जा सकता। परंतु सौभाग्य से आप जो चाहें वो प्राप्त कर सकते हैं। अथर्ववेद में भी लक्ष्मी को शुभता, सौभाग्य, संपत्ति, समृद्धि, सफलता एवं सुख का समन्वय बताया गया है।
पुराणों में लक्ष्मी के आठ प्रकार बताए गए हैं ये हैं …. आदिलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, एवं धनलक्ष्मी।
इससे स्पष्ट होता है कि लक्ष्मी का प्रभाव क्षेत्र केवल धन तक ही सीमित नहीं है। लक्ष्मी की उत्पत्ति समुद्र मंथन के समय मानी गई है। विभिन्न देवताओं की भिन्न-भिन्न शक्तियों का मूल स्त्रोत भी माता लक्ष्मी ही हैं। पुराणों के अनुसार माता लक्ष्मी ने अग्निदेव को अन्न का वरदान दिया, वरूण देव को विशाल साम्राज्य का, सरस्वती को पोषण का, इन्द्र को बल का, बृहस्पति को पांडित्य का इत्यादि-इत्यादि। इससे सिद्ध होता है कि माता लक्ष्मी की कृपा जिसपर भी हो जाए उसे नाना प्रकार के ऐश्वर्य की प्राप्ति होती है। माता लक्ष्मी के हाथ में कमल है।शास्त्रों में कमल को ज्ञान, आत्म साक्षात्कार एवं मुक्ति का प्रतीक माना गया है। हमारा दर्शन हमें जलकमलवत् रहने की शिक्षा देता है। इसका अर्थ है कि समस्त ऐश्वर्य के बीच रहते हुए भी मन को निर्लिप्त रखना। माता के दोनों ओर दो गज शक्ति का हैं। माता लक्ष्मी का वाहन उल्लू है जो अँधेरे में भली-भाँति देखने में सक्षम है। इसका अर्थ है कि जब चहुँ ओर दुख का अँधकार छाया हो तो माता की कृपा से हम हमारी दृष्टि सम्यक रहती है एवं हम अपना मार्ग सरलता से ढूँढ सकते हैं। माता लक्ष्मी के हाथ से हमेशा धनवर्षा होती रहती है जो इस बात की सूचक है कि हमें केवल धन का संग्रह ही करना है परंतु वंचितों को उनकी आवश्यकतानुसार दान भी करना है। माता लक्ष्मी ने भगवान् विष्णु को पति रूप में वरण किया है जो सर्वश्रेष्ठ हैं। माता सदा उनके चरणों में रहती हैं। यह इस बात का द्योतक है कि धन आदि ऐश्वर्य सदा उत्तम पुरूषों के पास ही टिकता है। अधम पुरूषों को इसकी प्राप्ति नहीं होती यदि संयोगवश प्राप्ति हो भी जाए तो वो टिकती नहीं है। कलियुग में लक्ष्मी का वास नारी में कहा गया है। इसीलिए कन्या के जन्म पर कहा जाता है कि लक्ष्मी जी पधारी हैं , परंतु विद्वानों का ये भी कहना है कि।यदि हम कन्या के अवतरण पर निराश हो जाते हैं तो लक्ष्मी उल्टे पाँव लौट जाती है। जिस घर में नारी का आदर होता है वहाँ।माता लक्ष्मी की विशेष कृपा होती है एवं जहां नारी का अनादर होता है वहाँ से लक्ष्मी का पलायन हो जाता है। माता लक्ष्मी की कृपादृष्टि हेतु समस्त नारी जाति का सम्मान करना अत्यावश्यक है।चूंकि माता लक्ष्मी समस्त प्रकार के ऐश्वर्य की प्रदात्री हैं इसलिए माता लक्ष्मी को केवल धन की देवी मानने की भूल न करें।
🚩जय लक्ष्मी माता🚩
दीपावलीकी मिठाई
दीपावली पर मिठाई बांटने के पीछे भी एक सोच होती थी क्योंकि हर मिठाई कुछ कहती है: गौर कीजिए, मिठाइयों के व कुछ ना कुछ संदेश…..😊😇 जैसे: रसगुल्ला कोई फर्क नहीं पड़ता कि, जीवन आपको कितना निचोड़ता है, अपना असली रूप सदा बनाये रखें
बेसन के लड्डू यदि दबाव में बिखर भी जाय तो, फिर से बंध कर लड्डू हुआ जा सकता है। परिवार में एकता बनाए रखें
गुलाब जामुन सॉफ्ट होना कमजोरी नहीं है! ये आपकी खासियत भी है। नम्रता एक विशेष गुण है
जलेबी आकार मायने नहीं रखता, स्वभाव मायने रखता है, जीवन में उलझने कितनी भी हो, रसीले और सरल बने रहो
बूंदी के लड्डू बूंदी-बूंदी से लड्डू बनता, छोटे-छोटे प्रयास से ही सब कुछ होता हैं! सकारात्मक प्रयास करते रहे.
सोहन पापड़ी हर कोई आपको पसंद नहीं कर सकता, लेकिन बनाने वाले ने कभी हिम्मत नहीं हारी। अपने लक्ष्य पर टिके रहो ॰॰
काजू कतली अपने आप को इतना सस्ता ना रखे, कि राह चलता कोई भी आपका दाम पूछता रहे ! आंतरिक गुणवत्ता हमें सबसे अलग बनाती है
………. बहीण……….
कोण म्हणतं बहीण ओवाळणी साठी ओवाळते भावासाठी बिचारीचे अंतःकरण तळमळते
भाऊरायाच्या रूपाने माहेर येतं घरी म्हणून येतात काळजात आनंदाच्या सरी
या निमित्ताने तिला वाटतं भावाशी खूप बोलावं माहेरच्या फांदीवर क्षणभर तरी डोलावं
कशी आहेस ? एवढाच प्रश्न सुखाऊन जातो दुःखात सुद्धा एखाद-दुसरा आनंद अश्रू येतो
साडी आणली का नोट कोणी पहात नाही भाऊ दिसे पर्यंत तिला घास जात नाही
लग्न होऊन सासरी जाणं खूप कठीण असतं बाप नावाच्या आईला सोडून जायचं असतं
उपटलेल्या रोपट्या सारखं सोडावं लागतं माहेर जन्मदात्या आई कडून स्वीकारावा लागतो आहेर
वाटतो तितका हा प्रवास सहज सोपा नसतो भावासाठी काळजात एक सुंदर खोपा असतो
रक्षाबंधन ,भाऊबीज हे फक्त नाहीत सण बहिणी साठी ते असतं समाधानाचं धन
सुरक्षेचं कवच आणि पाठीवरचा हात बहिणींसाठी भाऊ म्हणजे दुःखावरची मात
कुणीतरी आपलं आहे भावनाच वेगळी असते म्हणून बहीण दाराकडे डोळे लाऊन बसते
रक्षाबंधन , भाऊबीज दिवस राखून ठेवा आईच्या माघारी बहीणच आई असते देवा
**********************************************
झाडू तयार करणाऱ्या आदिवासी पासून , पणत्या तयार करणाऱ्या कुंभारा पासून ते सोने नाण्याच्या दुकान किंवा आजचा ऑटोमोबाईल सेक्टर असो , कापडाचे विविध ब्रँड्स असो की तेल तयार करणारे कारखाने असो, शेंगदाणा, लाह्या असो की काजू बदाम असो, सुगंधी वनस्पती , तेल उटणे असो की मोठ मोठ्या साबणाच्या कंपनी असोत, कापसाच्या वाती पासून ते फटाका किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधील लाईट माळ किंवा टिव्ही फ्रिज असो, अरे रांगोळी असू देत नाहीतर भारीतले भारी wallpaper असू देत , गाड्या धुवणारे सर्व्हिस स्टेशन मधील कारागीर असू देत किंवा लॅपटॉप मोबाईल सारखे डिव्हाईस विकणारे तंत्रज्ञ असू देत…( किती आणि काय काय सांगू) या सर्वाँना 10 पट गती देणारा माझा हिंदू सण दिवाळी! सर्व धर्मियांची प्रगतीची चाके प्रचंड वेगाने फिरवणारा माझा हिंदू सण दिवाळी! जगण्यात उत्साहाचा / आनंदाचा संचार करून देणारा माझा हिंदू सण दिवाळी! हिंदू म्हणून अश्या चालीरीती माझ्या धर्मा सोबत जोडल्याचा मला माझ्या पूर्वजांचा खूप अभिमान वाटतो! ( आणि इतर धर्मियांच्या पूर्वापार चालत आलेल्या कोत्या आणि छोट्या विचारांची कीव येते) आणि हो , माझा गरीब हिंदू पण दिवाळी त्याच आनंदात साजरी करतो जितक्या आनंदात गर्भश्रीमंत हिंदू! कारण निखळ आनंद आणि समाधान पैसा बघून येत नाही यासाठी माझा धर्म मला आत्मिक दृष्ट्या समाधानी बनवण्याचे अध्यात्म प्रचंड प्रमाणात पुरवतो शिकवतो! अशा या जगात भारी आनंदाच्या , गोड फराळाच्या , प्रकाशमान पणती च्या आणि धडाकेबाज फटाक्याच्या दिवाळ सणाच्या आपल्या सर्व कुटुंबास हार्दिक शुभकामना! 🚩🚩 महत्वाचे: भाऊबीजेचे प्रत्येक घरातील बहिणीचे, भाच्याचे, भाचीचे प्रेम तर अवर्णनीय…, लक्ष्मी पूजनाला लक्ष्मी म्हणून , कारभारीन म्हणून ह्याच बहिणीला मिळणारे प्रेम आणि मान पण अवर्णनीय… आणि यामुळेच ह्या चालीरीती देणाऱ्या माझ्या हिंदू धर्माचा मला खूप अभिमान आहे ! ( बाकीच्यांनी woman empowerment च्या गप्पा माराव्यात)
**************************************
नवी भर दि. १८-१२-२०२१
हा ११ वर्षांपूर्वी प्रकाशित केलेला सुंदर लेख जपून ठेवावा म्हणून या पानावर संग्रहित केला आहे.
दीपज्योतीची कथा
आम्हा साऱ्यांची हृदये इतकी निर्मल व्हावीत की तेथे नित्य वास करण्यासाठी दीपोज्योतीला जागा असावी.
दीपावलीच्या शुभेच्छा.
ज्योतीचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वरमाऊली गोड शब्दात वर्णन करतात-
जैसी दीपकळिका धाकुटी । बहु तेजाते प्रकटी ॥ सूर्यानं दुसरा सूर्य प्रकाशता येत नाही तसंच चंद्रानं दुसरा चंद्र उजळता नाही येत्. दीपकळिकेची शोभाच आगळी. तिवी बरोबरी सूर्याच्या तेजाला नाही करता येत्. म्हणून देवासमोर दीप शोभतो. त्याची प्रभा देवाचं नि भक्ताचं, दोघांचंही मुख उजळविते. भगवंताच्या रूपाला गोडवा देते. भक्तीला मांगल्यात न्हाऊन टाकते. ज्योतीला हे पावित्र्य लाभलं कसं?
ज्योतीनं तप केलं. ती जीवावर उदार झाली… क्षीण होऊ लागली. विझणार… तेव्हढ्यात् भगवंत प्रसन्न झाले… ‘तुझं हे कठोर तप कशासाठी? ’ भगवंतांनी कळकळीनं आणखीन् विचारलं, ‘काय हवंय् तुला? ’ ‘मला चिरंजीवपद हवंय्! ’ ज्योतीनं भगवंताच्या चरणी माथा विसावत नम्रतेनं सांगितलं. ‘तथाऽस्तु’ म्हणत भगवंत पुढं म्हणाले, ‘ये, माझ्या हृदयात तुला स्थान देतो. ’ ‘तुमच्या हृदयमंदिरावर कमलेचा अधिकार आहे. ती कमलाच तिथे शोभते! ’ ज्योती उत्तरली. भगवंतांनी स्मित केलं… त्यांना ज्योतीच्या निर्मल मनाचं कौतुक वाटलं… ‘मग कुठं राहशील? ’ तिला भगवंतांनी विचारलं. ‘भगवंता, मला संतांच्या हृदयात जागा दे… ते चिरंजीवपद मला लाभू देत्’… ज्योतीनं विनवलं. ज्योतीच्या बोलण्यानं लक्ष्मी संतोषली. तिनं ज्योतीला वरदान दिलं, ‘तूं ज्याच्या हृदयात राहशील, तो धन्य होईल… त्याच्या वचनात मी राहीन. ’ भगवंतांना आनंद झाला. त्यांनी ज्योतीच्या इच्छेप्रमाणे तिला संतांच्या हृदयात स्थान दिलं. संतांचं संतपण तेजाळलं. ज्योतीला दिलेल्या वचनाप्रमाणे लक्ष्मी संतांच्या वचनात राहू लागली. संतांच्या इच्छेनं आर्ताला सुख लाभू लागलं. भक्त म्हणू लागले, ‘संतम् शरणं गच्छामि ।’ संतांचा जयजयकार देवाच्या बरोबरीनं करू लागले!
आजपासून या वर्षातली दिवाळी सुरू होत आहे. सामाजिक माध्यमांमधून रोज मिळणाऱ्या शुभेच्छा आणि सुवचने यांचा संग्रह या पानावर करायचे ठरवले आहे. या उपक्रमाची सुरुवात वसुबारस किंवा गुरुद्वादशीपासून करीत आहे. रोज मिळणारी नवी चित्रे आणि लेख यात जोडून हे काम आज दि.१७ ला पूर्ण करीत आहे.
🐮 आज वसुबारस 🐮 दिवाळीचा पहिला दिवस, दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो. 💐दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💐
जी सर्व प्रकारचे ऐश्वर्य व लक्ष्मी आहे, जी सर्व देवतांमध्ये विद्यमान आहे, ती गोमाता स्वरूप देवी आमचे पाप दूर करो. जी पवित्र आहे, त्या लक्ष्मी स्वरुप सुरभि कामधेनूची अपत्य असणाऱ्या ब्रह्मपुत्री गोमातांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो.
गोवत्सद्वादशी (वसुबारस) निमित्त सर्वांना शुभेच्छा!
**********
स्वदुग्ध सदा पोशिते जी जगाला। स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया। परमपूज्य जी वंद्य या भारताला। नमस्कार त्या दिव्य गो देवतेला। वसुबारसेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा 🙏😊
गुरुद्वादशी- श्रीपाद श्रीवल्लभ यांनी निजानंदी गमन केले तो दिवस. श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णा नदीत याच दिवशी गुप्त झाले.
अश्विन वद्य द्वादशी अर्थात गुरू द्वादशी! शिष्य या दिवशी गुरूंचे समर्पण भावनेने पूजन करतात म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी म्हणतात. गुरुद्वादशीच्या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्व १०० पटीने जास्त प्रक्षेपित होते. प्रत्येक साधक व शिष्य यांच्यासाठी गुरुद्वादशी हा दिवस दीपावली व इतर दिवसांपेक्षा अतिशय महत्वाचा दिवस आहे.
🎊🌼🌼🌿🌼🌼🎉🌼🌼🌿🌼🌼🎊
आज अश्विन वसुबारस सणांचा राजा असा दीपोत्सव आजपासून सुरु होतोय !
रमा एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा उत्सव !
ही दिवाळी आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो 🙏 💐💐 शुभ दीपावली 💐💐
***********
संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश सारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा स्वच्छ सारे मार्ग अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा **आजपासून दिवाळी सुरू होतेय. **सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. 💥🌟✨💥🌟✨💥🌟✨💥🌟✨💥
तिमिरातुनी तेजाकडे ने दीप देवा जीवना ज्योती परि शिवमंदिरी रे जागवी माझ्या मना ll
– कुसुमाग्रज हा दीपोत्सव आणि येणारे वर्ष विक्रम संवत 2077 आपणास भरभराटीचे व सानंदतृप्तीचे जावो…
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळु दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्ती आणि करोनाचा विनाश, मिळो सर्वांना विकासाच्या पाउल वाटेचा प्रकाश! वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
💥🌟✨💥🌟✨💥🌟✨💥🌟✨💥
धनतेरस Festival :: धन की परिभाषा ::
धन को लेकर आम धारणा है कि धन का अर्थ रुपया-पैसा है। लेकिन ऐसा नहीं है। धन की सरल परिभाषा है — जिससे हमारा जीवन धन्य हो जाय, वही धन है।
अर्थात विदेश में विद्या सबसे उत्तम धन है, संकट में बुद्धि उत्तम धन है, परलोक में धर्म ही उत्तम धन है और शील, सहिष्णुता, विनम्रता तो सर्वत्र ही सर्वोत्तम धन है।
समस्त मित्रों, बंधु-बांधवों, स्वजनों-परिजनों को धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरि त्रयोदशी अर्थात धनतेरस की अशेष शुभकामनाएं।
धनवंतरि आज घर में आएं, स्वास्थ्य धन सबको दे जाएं लक्ष्मी-गणपति-कुबेर का, हम सभी आशीर्वाद पाएं!
🙏🏻आपको और आपके परिवार को पंच दिवसीय दीपोत्सव के प्रथम पर्व धनतेरस की शुभकामनाएं! 💫💫💫💫⭐
Dhanteras is celebrated as birthday of Dhanvantri, father of medicine and ayurveda. The REAL DHAN is our health. So today, let’s all pray for each other and our families for the best of health for everyone, physical spiritual emotional mental.
🙏Subh Dhanteras🙏
माता-पिता का साथ हो तो प्रतिदिन “धन-त्रयोदशी” है। सुयोग्य जीवनसाथी का स्नेह हो तो प्रतिदिन “रूप-चतुर्दशी” है। सुसंस्कारी संतान का सानिध्य हो तो प्रतिदिन “दीपावली” है। श्रेष्ठ आजीविका का स्रोत हो तो प्रतिदिन “अन्नकूट” है। सुशिक्षित भाई-बहन का सौहार्द हो तो प्रतिदिन “भाई-दूज” है।
दीपावली पर्व के पंचदिवसीय महामहोत्सव की आप सभी को हार्दिक बधाई और ढ़ेर सारी शुभकामनाएं…
आप्तजनांची सुरेल नाती सौख्याच्या या अक्षय वाती हर्षौल्हासी मित्र सोबती शुभेच्छांची रास मांडती मागे सारून व्यथा करूणा करू तेजाची अखंड आरती
नेहमी उत्स्फूर्त राहा . हसत राहा . आनंदी राहा .
शुभ दीपावली
💐💐💐💐💐💐💐
एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली.. एक दिवा.. मांगल्य भरलेला.. एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी.. एक कंदील.. यशाची भरारी घेणारा.. एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे.. एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा..💐
” तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
*********
संतांची दिवाळी
संत ज्ञानेश्वर १) सुर्ये आधिष्ठीली प्राची | जगा जाणिव दे प्रकाशाची || तैसी श्रोतया ज्ञानाची | दिवाळी करी ||
दीपज्योतिः परंब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः। दीपो हरतु मे पापं, दीपज्योतिर्नमोऽस्तु ते॥
दीपक की रोशनी सर्वोच्च परम ब्रह्म का प्रतिनिधित्व करती है, दीपक की रोशनी जनार्दन ब्रह्मांड का स्वामी का प्रतिनिधित्व करती है, प्रार्थना है कि इस दीपक का प्रकाश हमारे पापों का हरण करें।मैं इस जीवनदाता प्रकाश का अभिवादन करता हूँ…..
आप सभी को प्रकाश के इस महा पर्व की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएँ और बधाई
दीप आशाओं के जीवन में जलते रहें, निराशाओं के अंधेरे सदा ही मिटते रहें, दूर होती रहें दुख की परछाइयां, सुख के क्षण सदा ही मिलते रहें, सभी प्राणी जगत में नीरोगी रहें, सभी एक दूसरे के साथ मिल जुल कर जीते रहें, ना आए किसी पर भी दुख का कोई क्षण, सभी छाया में सुख की सुरक्षित रहें, चमके सूरज खुशी का ना हो दुख की बदली, हो मुबारक सभी को ये पर्व दीपावली। जलाएं दीपक हम केवल ना हो पटाखे फुलझड़ी, इस तरह मनाएं प्रदूषण रहित दीपावली, हो मन में सभी के प्रेम की बस भावनाएं, सभी मित्रों को दीपावली की शुभकामनाएं। 🙏🙏
ಶುಭೋದಯ. ಸರ್ವರಿಗೂ ನರಕ ಚತುರ್ದಶಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಈ ಬೆಳಕಿನ ಹಬ್ಬ ಸುಖ, ಶಾಂತಿ, ಆಯೂರಾರೋಗ್ಯ ಹಾಗೂ ನೆಮ್ಮದಿ ತರಲೆಂದು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ವಂದನೆಗಳು
आइये जानते हैं कि शास्त्रों के अनुसार कौन सा पर्व किस दिन मनाना उचित होगा! 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
धन त्रयोदशी (धनतेरस) कार्तिक कृष्ण त्रयोदशी को यह पर्व मनाया जाता है! शास्त्रों के अनुसार जिस दिन प्रदोष काल में त्रयोदशी तिथि हो उसी दिन धन तेरस माननी चाहिए! इस वर्ष त्रयोदशी तिथि 12 नवंबर 2020, बृहस्पतिवार को रात्रि 09:30 बजे प्रारंभ होगी और 13 नवंबर 2020, शुक्रवार को सायं 06:01 तक रहेगी ! अतः 13 नवंबर, शुक्रवार को त्रयोदशी तिथि उदय काल में रहेगी और प्रदोष काल में भी रहेगी! इसलिए 13 नवंबर 2020, शुक्रवार को ही धनतेरस का पर्व मानना उचित होगा! 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
नरक चतुर्दशी(रूप चौदस) शास्त्रों के अनुसार यह पर्व कार्तिक कृष्ण चतुर्दशी को मनाया जाता है, परंतु चतुर्दशी तिथि उदय काल में होनी चाहिए! इस वर्ष चतुर्दशी उदयातिथि 14 नवंबर 2020,शनिवार को रहेगी! अतः यह पर्व जिसे छोटी दीपावली भी कहते हैं 14 नवंबर 2020, शनिवार को मानना उचित होगा! 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
दीपावली
शास्त्रों के अनुसार यह पर्व प्रदोष काल व्यापिनी कार्तिक अमावस्या को मनाया जाता है! इस वर्ष अमावस्या तिथि 14 नवंबर 2020, शनिवार को दोपहर 02:17 से प्रारम्भ होकर 15 नवंबर 2020, रविवार को प्रातः काल 10:36 तक रहेगी! इस स्तिथि में अमावस्या तिथि 14 नवंबर, शनिवार को प्रदोष काल का स्पर्श करेगी! अतः दीपावली का पर्व भी 14 नवंबर 2020, शनिवार को मनाना उचित होगा! 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
गोवर्धन पूजा
शास्त्रों के अनुसार यह पर्व दीपावली के दूसरे दिन कार्तिक शुक्ल प्रतिपदा को मनाया जाता है! अतः गोवर्धन पूजा का पर्व 15 नवम्बर 2020,रविवार को मनाया जाएगा!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
यम द्वितीया (भैया दूज) यह पर्व दीपावली से तीसरे दिन कार्तिक शुक्ल द्वितीया को मनाया जाता है! अतः यह पर्व 16 नवम्बर 2020, सोमवार को मनाया जाएगा! 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄ 🔸भाऊबीजेची कथा.🔸
सूर्याला दोन अपत्य होती. मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेचे यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!! यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे अगदी आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले..! यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून! तेव्हा यमुना म्हणाली “मला तर कसली कमी नाही, नको धन नको आणखी काही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा..! आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको ..! त्यांचे मृत्यू पासून संरक्षण करावे.” यमाने यमुनेला तथास्तु म्हटले, आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. या दिवशी बहीण भावाला ओवाळत आपल्या भावावर कोणत्याही प्रकार चे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटांपासून त्याचे रक्षण व्हावे हाच यामागील उद्देश होय. ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
भैया दूज कार्तिक मास के शुक्ल पक्ष की द्वितीया तिथि को मनाए जाने वाला हिन्दू धर्म का पर्व है जिसे यम द्वितीया भी कहते हैं।
सूर्य पुत्री यमुना ने अपने भाई यमराज को आमंत्रित किया कि वह उसके घर आ कर भोजन ग्रहण करें, किन्तु व्यस्तता के कारण यमराज उनका आग्रह टाल जाते थे। आखिरकार कार्तिक शुक्ल द्वितीया को यमराज ने यमुना के घर जा कर उनका सत्कार ग्रहण किया और भोजन भी किया। यमराज ने बहन को वर दिया कि जो भी इस दिन यमुना में स्नान करके बहन के घर जा कर श्रद्धापूर्वक उसका सत्कार ग्रहण करेगा उसे व उसकी बहन को यम का भय नहीं होगा।
इस पर्व पर जहां बहनें अपने भाई की दीर्घायु व सुख समृद्धि की कामना करती हैं तो वहीं भाई भी सगुन के रूप में अपनी बहन को उपहार स्वरूप कुछ भेंट देने से नहीं चूकते।
*********
दिवाळी फराळ….
“रुके क्यू बेटा; गाओ सदाशिव गाओ, और गाओ” असे म्हणणारे खाँ साहेब असतील तर सदाशिव आणखीन झकास गातो… दिवाळीच्या फराळाचं असंच आहे. “रुके क्यू बेटा; खाओ और खाओ” असा आग्रह करणारे कोणी ‘खा’ साहेब असतील तर आणखीन एक बेसन लाडू तोंडात सरकवायला जास्त मजा येते! 😊 फराळाचे पदार्थ करणे हे याग किंवा यज्ञकर्म असेल तर तो असा साग्र संगीत खावा कि जणू संगीताची मैफलच आहे. 🎼 तुमचे बर्गर वगैरे टेबलावर बसून खावे, पण फराळासाठी झकास बिछायत असावी. लोड तक्के असावेत. अत्तराचा कानात बोळा आणि डाव्या पालथ्या हातावर ते फासलेलं असावं. शक्यतो सुरवार-कुर्ता आणि स्त्री वर्ग साडीत असेल तर पदार्थांची चव दुपटीने वाढते. 😋 पहिल्या षड्जासाठी कान आतुरलेले असतात तसा पहिल्या घासासाठी घसा आतुर असावा. मैफलीच्या आधी जसे तंबोरे, तबला सुरात लावताना बाहेर गोड आवाज येतो तसा आत डबे उघडल्याचा, चहाच्या कपाचा किणकिणाट बाहेर यायला हवा. मांडीवर शाल ओढून जसे गवई दोन तंबोऱ्यात बसतात तसे रेशमी रुमालाने झाकलेले फराळाचे ताट दिमाखात खाद्यमंचावर यायला हवे; आणि जशी पहिल्या ‘सा’ ला ओठातून ‘क्या बात है!’ अशी दाद येते तशीच लाडवाच्या पहिल्या तुकड्याला किंवा चकलीच्या पहिल्या तुकड्याला पोटातून ओठात आणि ओठातून जिभेवर दाद यायला हवी ! 👌🏻 काही राग काफी थाटाचे असतात तसे इथे देखील कॉफीथाट असेल तर मजा कुछ औरच! अर्थात पदार्थाची बैठकही जमलेली असावी. ☕ काही स्वर आरोहात वर्ज्य असतात तसे पदार्थाचे बाह्य रूप असावे. म्हणजे चकली थोडी अबोली रंगाकडेच झुकलेली हवी. ती चवीला कितीही चांगली असली तरी काळपट दिसली की उगीच सम चुकते. 🍥 बेसन लाडू बाळसेदार आणि पठाणी जपानी अशा मिक्स ब्रीड रंगाचाच हवा. अवरोह म्हणजे चव आणि जिभेवरील त्याचे विरघळणे. ⚪ भीमपलासी रागात अवरोहात धैवताला पंचम आणि रिषभला षड्जाचा कण जरा चिकटला कि जशी खुमारी वाढते तसेच चिवड्यात दाणे, काजू याचं अस्तित्व हवं. नाहीतर मूळ रागच बेसूर होऊन जातो. 🍽 यमनात गंधार आणि निषाद हे वादी-संवादी आहेत तसे लाडवात बेसन, रवा ही मंडळी वादी आणि साखर संवादी आहे. त्यामुळे यांचे प्रमाण अचूक हवे. गवयाच्या गळ्यासारखा रवा, बेसन व्यवस्थित तापलेला म्हणजे भाजलेला हवा. 🌝 चकली ही अनेक रागांचे मिश्रण असलेली पण शृंगार प्रधान ठुमरी आहे. तिला एक ठसका आहे, लय आहे. चकली त्याच ठसक्यात असायला हवी. उगीच बेचव करून, ठुमरीचं भावगीत करू नये. 🏵 शंकरपाळे वगैरे मंडळी हे मूळ गायक नव्हेत. मुख्य गायकाला श्वास घेण्यासाठी किंवा विश्रांती साठी त्यांच्या बरोबर ते ओढे म्हणजे कट्यार मधले चांद आणि उस्मान आहेत तसे असतात. ♦️🔶🔸🔶
करंजी, अनारसे या बाबत मी फार भाष्य करणार नाही.
🍘🌛 शेवटी सर्व स्वर कोमल असलेली भैरवी म्हणजे चहा, कॉफी, मसाला दूध ही मंडळी. 🍼 मैफिलीत सुरांनी सचैल स्नान घडावं आणि खाद्य मैफिलीत उत्तम चवीचं सचैल स्नान घडावं. 😋😄👍🏻😄😋😋
नामाचे उटणे सर्वांगाला लावा सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम धुवून काढा त्यागाने सर्व अंग कोरडे करा आनंदाची नविन वस्रे परिधान करा प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ आणि सात्विक बनवा अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प.पू.गुरुदेवांच्या चरणी रहा
।।संबंधाचा फराळ ।। 😍 ।। समृध्दीचा पाडवा ।। 💐 ।। प्रेमाची भाऊबीज ।। 😄 सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁👏 हि दिपावली आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची,समृद्धीची व भरभराटीची जावो हीच सदिच्छा…
☺️👏💐💐
दीप जलाऊँ
हर दिशि में है तम गहराया। इतने दीप कहाँ से लाऊँ। j जहाँ अँधेरा सबसे ज्यादा। उन कोनों में दीप जलाऊँ।
एक भावना के आँगन में। एक साधना के आसन पर। एक उपासन के मंदिर में। एक सत्य के सिंहासन पर। बनूँ मैं माटी किसी दीप की। और कभी बाती बन जाऊँ। जहाँ अँधेरा सबसे ज्यादा। उन कोनों में दीप जलाऊँ।
एक हृदय के तहखाने में । स्वप्निल तारों की छत पर भी। एक प्यार की पगडण्डी पर। खुले विचारों के मत पर भी। जलूँ रात भर बिना बुझे मैं। तेल बनूँ तिल तिल जल जाऊँ। जहाँ अँधेरा सबसे ज्यादा। उन कोनों में दीप जलाऊँ।
एक दोस्ती की बैठक में। रखूँ एक ईमान-सड़क पर। रखूँ एक मन की खिड़की पर। एक हंसी के चौराहों पर । दीपक की लौ सहमी-सहमी। तूफानों से इसे बचाऊँ। जहाँ अँधेरा सबसे ज्यादा। उन कोनों में दीप जलाऊँ।
एक बालपन की गलियों में यादों के पिछवाड़े में इक एक तिजोरी पर अनुभव की। रखा उम्र के बाडे में इक बाती की अपनी सीमा है। कैसे इसकी उम्र बढ़ाऊँ। जहाँ अँधेरा सबसे ज्यादा। उन कोनों में दीप जलाऊँ।
हार है निश्चित अंधकार की। जग में ऐसी आस जगाऊँ। सुबह का सूरज जब तक आये। मैं प्रकाश प्रहरी बन जाँऊ। हर दिशि में है तम गहराया। इतने दीप कहाँ से लाऊँ। जहाँ अँधेरा सबसे ज्यादा। उन कोनों में दीप जलाऊँ।
अटलबिहारी वाजपेयीही कविता अटलजींची आहे, अतिशय सुंदर …..आयुष्यभर तात्विकतेने जगलेले आणि कवितेतुन व्यक्त होणारे, मनात प्रचंड राष्ट्रप्रेम असलेले असे हे व्यक्तीमत्व!!!!!… विरक्त पण विलक्षण इच्छाशक्ति आहे त्यांच्याकडे……आणि त्यांच्या कवितेतल्या शब्दांमधुन ती सतत दिसते. दीपावलीच्या मन:पुर्वक शुभेच्छा 💐💐
जब मन में हो मौज बहारों की चमकाएँ चमक सितारों की, जब ख़ुशियों के शुभ घेरे हों तन्हाई में भी मेले हों, आनंद की आभा होती है उस रोज़ ‘दिवाली’ होती है ।
जब प्रेम के दीपक जलते हों
सपने जब सच में बदलते हों,
मन में हो मधुरता भावों की
जब लहके फ़सलें चावों की,
उत्साह की आभा होती है
उस रोज़ दिवाली होती है ।
जब प्रेम से मीत बुलाते हों दुश्मन भी गले लगाते हों, जब कहीं किसी से वैर न हो सब अपने हों, कोई ग़ैर न हो, अपनत्व की आभा होती है उस रोज़ दिवाली होती है ।
जब तन-मन-जीवन सज जाएं
सद्-भाव के बाजे बज जाएं,
महकाए ख़ुशबू ख़ुशियों की
मुस्काएं चंदनिया सुधियों की,
तृप्ति की आभा होती है
उस रोज़ 'दिवाली' होती है .। -
आज गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः।। माझ्या आयुष्यात मला ज्या ज्या लोकांकडून विद्या आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला, ज्यांनी मला आधार दिला, त्या माझ्या सर्व गुरूंना सादर प्रणाम.
आज मला मिळालेल्या अनेक शुभेच्छा आणि छान छान संदेशांचे एक लहानसे संकलन या पानावर केले आहे. ज्यांनी या रचना केल्या आहेत किंवा मला पाठवल्या आहेत त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ०५-०७-२०२०
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥🙏 ज्ञानाच्या दिव्याने अज्ञानामुळे मिटलेले डोळे ज्यांनी उघडले अशा गुरूला माझा नमस्कार.
महाभारतामध्ये तीन चार पिढ्यांधल्या अनेक लोकांची एक विलक्षण गुंतागुंतीची कथा तर आहेच, पण त्यात अपार उपदेशामृत भरले आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश भगवद्गीता या नावाने प्रसिद्ध आहेच, विदुर आणि भीष्माचार्य यांनी केलेले विस्तृत उपदेश, यक्ष आणि युधिष्ठिर यांच्यामधली प्रश्नोत्तरे वगैरेंमध्येही धर्म, न्याय, नीति वगैरेंची चर्चा केली आहे. याशिवाय निरनिराळ्या पात्रांच्या एकमेकामधील संवादांमधूनसुद्धा काही मौलिक विचार मांडले आहेत. यामुळे महाभारत रचणारे महर्षी व्यास यांच्या जयंतीला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे नाव दिले आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. मला बाळपणी बोलण्याचालण्या आणि खाण्यापिण्यापासून ते जीवनाच्या अखेरपर्यंत काही ना काही शिकवत राहिलेली आई ही माझी पहिली गुरु होती. त्यानंतर इतर नातेवाईक, शाळाकॉलेजांमधील शिक्षकप्राध्यापक, नोकरीमधील वरिष्ठ आणि इतर सहकारी अशा अनेक लोकांकडून मी नवे काहीतरी शिकत आलो आहेच. अगदी लहानपणापासून ते आजर्यंत माझे मित्र मला ज्ञान देत आले आहेतच. या सर्वांना प्रणाम. . . . . . . . आनंद घारे
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄ 🔸गुरुपौर्णिमेचे महत्व..🔸
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे.
अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनां समोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्ति भावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.
आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत. मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू. अशा अनेक व्यक्तीमत्वां मधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.
खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्य दोन्ही मोठ्या परंपरा आपल्या कडे आहेत.
सद्गुरू सारीखा असता पाठीराखा । इतरांची लेखा कोण करी॥ किंवा सद्गुरू वाचोनी सापडेना सोय । धरावे जे पाय आधी त्याचे ॥ ही आपल्या मनावर केलेली खोल नोंदणी आहे. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत. उदा : व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ. ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे, नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरूंना केलेल नमन. त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती. असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असते. त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याच उदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य. गुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे. महर्षी व्यास ह्यांना जगद्गुरू मानतात. त्यामुळेच कांही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात. गुरूला अनन्य भावे शरण जाणाऱ्या. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की. गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
🙏 🙏 🙏 🙏 🙏प्रत्येकजण माझा शिक्षक आहे. काहींची मला गरज आहे. काहींकडे मी कळत- नकळत आकर्षित होतो. बरेचवेळा मी लोकांचे फक्त निरीक्षण करून शिकतो. काही लोकाना कदाचित ठाऊकही नसेल की मी त्यांच्याकडून शिकत आहे, परंतु कृतज्ञतेने मी या असंख्य गुरुंना 🙏 करतो. ll गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ll 🙏 🙏 🙏 🙏 🙏
महर्षि व्यास – व्यास पोर्णिमा – म्हणजेच गुरूपोर्णिमा आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात. कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. महर्षि व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही, कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही. व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणुन त्यांना कृष्ण द्वैपायन असे नांव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना ‘व्यास’ ही पदवी मिळाली. पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. क्षूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणामध्येहि वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की, तू स्मरण केलेस की मी लगेच भेटेन. महर्षि व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेहि नंतर त्यांनीच रचली अशी मान्यता आहे. महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनीहि अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई, तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की, हे पुढील रचना करीत. महाभारतात असे ८८०० गूढ श्लोक आहेत. महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडु, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ (scientist) होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे (गुणसुत्रे) त्यांना पूरे ज्ञान होते, जे आपल्या डी. एन. ए. (D.N.A.) मधे असतात आणि ज्यांच्या सहाय्याने आपले जीन्स (genes) बनतात. त्यामुळे त्यांनी ह्या गुणसुत्रांना ‘गुणविधी’ हे सायण्टिफिक नांव योजले. हे गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे, २३ असतात हेहि त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स सुध्दा क्रोमोसोम्स २३ आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेहि सायन्सने आता मानले आहे. व्यासांना खगोलशास्त्रही अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्युन, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दि. १६ ऑक्टोबर ५५६१ इ.स. पूर्व या दिवशी झाले हे मी (डाॅ. प. वि. वर्तक) निश्चित ठरवू शकलो. अभिजित नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ. स. पूर्व १२००० वर्षे या वेळी ढळले होते हे मानते. यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. ‘जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात’, असे व्यासांनी सांगितले, ते ही आजच्या विज्ञानाने मानले आहे. महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते. ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’, म्हणजेच व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे’, असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आइनस्टाइन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अन्तराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि २७ चतुर्युगांनी म्हणजे किमान २१६ वर्षांनी परतला, तरी तो जिवंत राहीला आणि रेवती तरुणच राहीली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे. परा व अपरा या दोनहि विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःचा शिष्य संजय यास दिली होती, येवढे त्यांचे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले. त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात. …. … गुरु व्यास पोर्णिमा सर्वांना अखंड गुरुकृपा, आरोग्य, उत्साहाचे वर्ष घेऊन येवो….
वॉट्सॅपवरून साभार
या लेखातील शास्त्रीय माहितीशी मी मुळीच सहमत नाही. पण काही लोक असासुद्धा प्रचार करतात याचे उदाहरण म्हणून मी हा लेख दिला आहे. . . . . . . . .. आनंद घारे 💐💐🙏🙏🙏🙏
गुरूपोर्णिमा
हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुध्द पोर्णिमेला गुरूपोर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते म्हणूनच या दिवशी गुरूपुजन देखील केले जाते. गुरू पोर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते कारण महर्षी व्यासांनी वेदाचे ज्ञान जगासमोर उघड केले. महाभारतातून व्यासानी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहार शास्त्राचे दर्शन घडते. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्याने या दिवसाला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी व्यास पुजन देखील केले जाते. शाळा, कॉलेज, व्यवसाय क्षेत्रातील शिष्य त्या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. आयुष्यभर गुरूनी दिलेल्या ज्ञान आणि, मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. गुरू हे ईश्र्वराचे रुप असून प्रत्यक्ष भगवंत गुरू रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करीत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते. गुरूकडून जीवनात सर्व गोष्टीना सामोरे जाण्याचे आत्मबळ मिळते. गुरू म्हणजे मार्गदर्शक आणि पोर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते गुरू बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. गुरू पोर्णिमेला गुरूपुजन करण्याची पद्धत आहे. गुरूपुजन म्हणजे गुरूंची पाद्यपूजा हे महत्त्वाचे असले तरी याचा खरा अर्थ गुरूने दिलेले ज्ञान आत्मसात करून ते ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. आई , वडील आणि शिक्षकाप्रमाणे जीवनात आध्यात्मिक प्रगतीसाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते. खरे गुरू तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचुक मार्गदर्शन करतात. परंतु सध्या बुद्धीभेद करणारे गल्लाभरू गुरू गल्लोगल्ली झाले आहेत. यासाठी शिष्याने गुरूची ओळख पटविण्यासाठी भोळसट भावनेपेक्षा तर्कशुद्ध बुद्धीचा वापर करावा. ज्ञान प्राप्तीमधे शिष्याचा अहंकार अडथळा बनू शकतो. यासाठीच गुरूवर मनापासून श्रद्धा असणे आवश्यक आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरूच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होत असते व आयुष्यात प्रगती होत असते. भारतात प्राचीन काळापासून गुरुशिष्य परंपरा आहे. कृष्ण-अर्जुन , अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य- द्रोणाचार्य, चाणक्य-चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील.
।। शुभं भवतु ।।
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वासआणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्शआणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक.
आजपर्यंत कळत-नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन.🙏
गुरूपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🌹🙏🌹
लक्ष्मी पुजे धन मिले , गुरू को पुजे ज्ञान माँ -बाप को पुजे सब मिले , हो जाए कल्याण !! गुरु पूर्णिमा की हार्दिक हार्दिक शुभकामनाएँ
आधी गुरुसी वंदावे । मग साधनं साधावे ॥ गुरु म्हणजे माय बापं । नाम घेता हरतील पाप ॥ गुरु म्हणजे आहे काशी । साती तिर्थे तया पाशी ॥ तुका म्हणे ऐंसे गुरु । चरणं त्याचे ह्रदयीं धरू ॥ गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏🌹🌷💐🙏
सब धरती काजग करू, लेखनी सब वनराज | सात समुद्र की मसि करूँ, गुरु गुण लिखा न जाए ||
🙏गुरु-पूर्णिमा 🙏
गुरू-चरणों में करते हैं हम… प्रणाम बारम्बार…. प्रणाम बारम्बार….. सादर नमन बारम्बार…. गुरु-चरणों में…….
1.जीवन में ज्ञान के दीप जला दे…. अज्ञान के तम को दूर भगा दे….. ऐसे गुरू के चरणों में….. प्रणाम बारम्बार…. गुरु-चरणों में……. (२) ईश्वर से जो हमें मिला दे…. ब्रह्म-ज्ञान जो हमें करा दे…. ऐसे गुरू के चरणों में…. प्रणाम बारम्बार….. गुरु-चरणों में…. (३) मानस-पटल के कलुष को…. धोने की कला हमें सिखा दे…. ऐसे गुरु के चरणों में….. प्रणाम बारम्बार…… गुरू-चरणों
व्हाट्सअँप पर ज्ञान की गंगा बहाने वाले मेरे समस्त गुरू जनो को गुरू पूर्णिमा के उपलक्ष्य मे सादर प्रणाम 💐🙏
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू!
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू!
– ग. दि. माडगूळकर
💐💐🙏💐💐
आपल्या समुहातील प्रत्येकाकडे काही तरी विशेष गुण आहे. प्रत्येकाकडुन मला काहीतरी वेगळे शिकायला मिळाले आणि मिळत आहे. प्रत्येकातील या गुणवैशिष्ट्याला, प्रत्येकातील ऊर्जेला जगण्यावरील निस्सीम श्रध्देला अन प्रत्येकाच्या धडपडीला गुरुपौर्णिमेनिमित्त सलाम!
पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली…अक्षय पात्र.
श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ. केला.
भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण. स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.
·या दिवसा पासुन श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.
·याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, अशी आख्यायिका सांगतात की श्री लक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर ) कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाद्यपूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य कायमचेच नष्ट केल तो हाच दिवस. या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणता येईल.
म्हणुन हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणण्याचा मानतात व श्री लक्ष्मी देवीची पूजा करुन पुरणवरणाचा नैवैद्य दाखवितात.
·दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .
·पुण्य गोळा करण्याचा दिवस.
·भूतकाळ विसरण्याचा दिवस.
·सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.
·वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.
सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा… 🙏🙏🙏 ********************* साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे सण अक्षय तृतीया, गावी असते हो चकमक, मस्त झोके, अन् फुगड्या, माहेरी सणाला येते लेक, पुरणपोळी आंबा पाटोडया, मनस्वी साठवणी अनेक, आठवून हर्षित व्हा थोड्या, आज संकट आहे तरी, मनाला राजी करूया जी, सण साजरा करूया जी, आनंदे अनुभवू आखाजी.
************** तुमच्यासारखी मौल्यवान माणसं आमच्याशी नातं जोडून आहेत परमेश्वरापाशी मागणं एकच आपलं हे सुख अक्षय राहू दे..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹शुभ सकाळ🌹 आपला दिवस अक्षय आनंदाचा जावो ! 🙏 ************
कंठातून गाण्यात आणि गाण्यातून अंतरंगात जे नेतात ते सूर….. अक्षय👌👌
अनुभवातून वाक्यात आणि वाक्यातून डोळ्यात जी चमकते ती बुद्धी… अक्षय👌👌
वर्दीतून निश्चयात आणि निश्चयातून सीमेवर उभे असते ते धैर्य…. अक्षय👌👌
एकांतातून शांततेत आणि शांततेतून आनंदात जो लाभतो तो आत्मविश्वास… अक्षय👌👌
सुयशातून सातत्यात आणि सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते ती नम्रता… अक्षय👌👌
स्पर्शातून आधारात आणि आधारातून अश्रुत जी ओघळते ती माया…. अक्षय👌👌
हृदयातून गालावर आणि गालावरून स्मितेत जे तरंगते ते प्रेम… अक्षय👌👌
इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री… अक्षय👌👌
स्मृतितून कृतित आणि कृतितून समाधानात जी दिसते ती जाणीव…. अक्षय👌👌
मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण….. अक्षय👌👌
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
सुप्रभात
***************************
बहिणाबाई चौधरी यांची सुंदर कविता
आखजीचा आखजीचा मोलाचा सन देखा जी निंबावरी निंबावरी बांधला छान झोका जी
माझा झोका माझा झोका चालला भिरभिरी जी माझा झोका माझा झोका खेयतो वार्यावरी जी
गेला झोका गेला झोका चालला माहेराले जी आला झोका आला झोका पलट सासराले जी
माझा झोका माझा झोका जीवाची भूक सरे जी भूक सरे भूक सरे वार्यानं पोट भरे जी
आला वारा आला वारा वार्यानं जीव झुले जी जीव झुले जीव झुले झाडाची डांग हाले जी
डांग हाले डांग हाले नजर नहीं ठरे जी झाली आता झाली आतां धरती खालेवर्हे जी
आंगनांत आंगनांत खेयती पोरीसोरी जी झाल्या दंग झाल्या दंग गाऊनी नानापरी जी
झाला सुरू झाला सुरू पहिला माझा पिंगा जी फुगड्यांचा फुगड्यांचा चालला धांगडधिंगा जी
दारोदारीं दारोदारीं खेयाची एक घाई जी घरोघरी घरोघरीं मांडल्या गवराई जी
गवराई गवराई सजव सजवल्या जी संगातीनी संगातीनी बोलव बोलवल्या जी
बोलवल्या बोलवल्या टिपर्या झाल्या सुरूं जी टिपर्याचे टिपर्याचे नादवले घुंगरू जी
कीती खेय कीती खेय सांगूं मी काय काय जी खेयीसनी खेयीसनी आंबले हातपाय जी
चार दीस चार दीस इसावल्या घरांत जी आहे पुढें आहे पुढें शेतीची मशागत जी
सन सरे आस उरे आखजी गेली व्हय जी सांग सई सांग सई, आखजी आतां कही जी?
**********************
नवी भर दि. १३-०५-२०२१
अक्षय्यतृतीयेचे महत्व🌼
उद्या दि.१४ मे रोजी 🏵अक्षय्यतृतीया आहे… अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात. श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम – मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे. एका अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय्यतृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरणप्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते. श्रीबद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षय्यतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही. यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा, श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत.
अक्षय्यतृतीयेला पूर्वजांचे स्मरण, व त्यानिमित्त तर्पण, हवन, दान करावे असे म्हटले आहे. प.पू. श्रीवासुदेवानंद टेंब्ये स्वामींनी सांगून ठेवले आहे – विष्णुसहस्रनाम पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षय्यतृतीयेइतका योग्य दिवस अन्य कोणताही नाही
म्हणून गटातल्या सर्वांना नम्र विनंती कि येत्या १४ मे रोजी, दिवसभर आपल्याला जमेल तितक्या जास्तीत जास्त वेळा श्री विष्णुसहस्रनामाचे पठण करायचे आहे…..🙏🏼 🌺🌿🌼🏵🌿🌼🌺🌿
अक्षय्य तृतिया साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक आणि भगवान श्री परशुरामांचा जन्मदिवस या शुभदिनी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना . आपले उर्वरित आयुष्य सुखसमृध्दीचे , भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो
***********
कंठातून गाण्यात आणि गाण्यातून अंतरंगात जे नेतात ते सूर….. अक्षय👌👌
अनुभवातून वाक्यात आणि वाक्यातून डोळ्यात जी चमकते ती बुद्धी… अक्षय👌👌
वर्दीतून निश्चयात आणि निश्चयातून सीमेवर उभे असते ते धैर्य…. अक्षय👌👌
एकांतातून शांततेत आणि शांततेतून आनंदात जो लाभतो तो आत्मविश्वास… अक्षय👌👌
सुयशातून सातत्यात आणि सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते ती नम्रता… अक्षय👌👌
स्पर्शातून आधारात आणि आधारातून अश्रूत जी ओघळते ती माया…. अक्षय👌👌
हृदयातून गालावर आणि गालावरून स्मितेत जे तरंगते ते प्रेम… अक्षय👌👌
इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री… अक्षय👌👌
स्मृतितून कृतित आणि कृतितून समाधानात जी दिसते ती जाणीव…. अक्षय👌👌
मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण….. अक्षय👌👌
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
********
अक्षय्यतृतीयेचे महत्व
येत्या दि.१४ मे रोजी अक्षय्यतृतीया आहे.
❤️अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. ❤️याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात. ❤️श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. ❤️याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. ❤️याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. ❤️अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. ❤️याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम – मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. ❤️अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे. ❤️एका अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय्यतृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरणप्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते. ❤️श्रीबद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. ❤️अक्षय्यतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही. ❤️यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही. ❤️ सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा, श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत. ❤️अक्षय्यतृतीयेला पूर्वजांचे स्मरण, व त्यानिमित्त तर्पण, हवन, दान करावे असे म्हटले आहे. ❤️ * विष्णुसहस्रनाम पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षय्यतृतीयेइतका योग्य दिवस अन्य कोणताही नाही* 🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️
अक्षयतृतीयेचे महत्व
दि.१४ मे रोजी अक्षयतृतीया आहे. अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात. श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षयतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्री. वेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. अक्षयतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम – मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षयतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे. एका अक्षयतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते.
श्री. बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षयतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षयतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही. यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही.
श्रीं ज्ञानदेव.🙏🙏
**********
॥ श्रीराम समर्थ ॥ . अक्षय तृतियेच्या शुभेच्छा आपल्या जीवनातील आनंद अक्षय राहो🌹🌹 अक्षय्य याचा अर्थ “कधीही नष्ट न होणारा” असा आहे. आजच्या या शुभ दिनी माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे की, आपल्या जीवनात प्रेम, सुख, समृद्धी, उत्साह आणि धन सदैव अक्षय्य राहो. अक्षय्य तृतीयेच्या मनः पुर्वक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹
तीव्र एवं अक्षय ध्येयनिष्ठा का हमारे अंतःकरणों में सदैव प्रस्फुटन होता रहे।
अक्षय तृतीया की मंगलकामनाएं 🌹
***********
अक्षय तृतीया (आखा तीज)_, [वैशाख ] उसका महत्व क्यों है और जानिए इस दिन कि कुछ महत्वपुर्ण जानकारियाँ: 🕉 ब्रह्माजी के पुत्र अक्षय कुमार का अवतरण। 🕉 माँ अन्नपूर्णा का जन्म। 🕉 चिरंजीवी महर्षी परशुराम का जन्म हुआ था इसीलिए आज परशुराम जन्मोत्सव भी हैं। 🕉 कुबेर को खजाना मिला था। 🕉 माँ गंगा का धरती अवतरण हुआ था। 🕉 सूर्य भगवान ने पांडवों को अक्षय पात्र दिया। 🕉 महाभारत का युद्ध समाप्त हुआ था। 🕉 वेदव्यास जी ने महाकाव्य महाभारत की रचना गणेश जी के साथ शुरू किया था। 🕉 प्रथम तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेवजी भगवान के 13 महीने का कठीन उपवास का पारणा इक्षु (गन्ने) के रस से किया था। 🕉 प्रसिद्ध तीर्थ स्थल श्री बद्री नारायण धाम का कपाट खोले जाते है। 🕉 बृंदावन के बाँके बिहारी मंदिर में श्री कृष्ण चरण के दर्शन होते है। 🕉 जगन्नाथ भगवान के सभी रथों को बनाना प्रारम्भ किया जाता है। 🕉 आदि शंकराचार्य ने कनकधारा स्तोत्र की रचना की थी। 🕉 अक्षय का मतलब है जिसका कभी क्षय (नाश) न हो!!! 🕉 अक्षय तृतीया अपने आप में स्वयं सिद्ध मुहूर्त है कोई भी शुभ कार्य का प्रारम्भ किया जा सकता है….!!!
अक्षय रहे सुख आपका,😌 अक्षय रहे धन आपका,💰 अक्षय रहे प्रेम आपका,💕 अक्षय रहे स्वास्थ आपका,💪 अक्षय रहे रिश्ता हमारा 🌈
अक्षय तृतीया की आपको और आपके सम्पूर्ण परिवार को हार्दिक शुभकामनाएं
या वर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सगळे निर्बंध उठवले गेले आहेत. आता हे नवसंवत्सर त्याच्या नावाप्रमाणेच शुभकृत असे जावो अशी प्रार्थना करून मला आज मिळालेले काही संदेश इथे देत आहे. दि.०२-०४-२०२२
सुप्रभात,🌹
गुढीपाडवा, हिंदू नव वर्षाच्या व शुभकृत संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹
हे संवत्सर आपणा सर्वांना आनंदाचे,उत्साहाचे व आरोग्यदायी जावो. 🙏
आज गुढीपाडवा, आज पासून सुरू होणारे शालिवाहन शके १९४३ ‘ शुभकृत् नाम संवत्सर आपणा सर्वाना सुखसमृध्दीचे भरभराटीचे, आनंददायी, आरोग्यदायी, शांततामय स्थैर्य देणारे उत्कर्षाचे जावो, आषल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत! हीच सदिच्छा!🌹🙏
🚩🕉🙏🕉🚩
🚩🌴वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🌱
[1:19 pm, 02/04/2022] +91 88068 01669: उभारा गुढी आपल्या दारी…
सुख_समृद्धी येवो घरी…
पाडव्याची नवी पहाट🌅…
घेऊन येवो सुखाची लाट🌊…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪..
गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙂
रिध्दि दे, सिध्दि दे,
वंशाला वृध्दी दे…
ह्रदयात ज्ञान दे,
चित्तात ध्यान दे.
अभय वरदान दे…
दु:खाला दूर कर,
सुख भरपूर दे,
आशा आकांक्षा पूर्ण कर.
सज्जनाला हित दे,
कुटुंबाला प्रेम दे…
जगाला जीवन दे,
माया दे,
सावली दे
निरोगी शरीर दे…
मान-सन्मान दे,
सुख -समृध्दी
आणि ज्ञान दे…
आपणा सर्वांना २ एप्रिल पासून सुरु होणारे नववर्ष विक्रम संवत २०७९ च्यासाठी अग्रिम शुभेच्छा…
। जय भवानी ।
खूप सोसले जगाने
काळे ढग विरून गेलेत
आता मुक्त श्वास घेण्याचे
हसरे क्षण लाभलेत
म्हणून ही गुढी आरोग्याची
प्रगतीचे आभाळ निरखण्याची
नवी स्वप्ने पाहून
पाठपुरावा करण्याची
आई भवानीची कृपा
सदैव राहू दे
आपल्या हातून सदा
कल्याणकारक गुढी उभारू दे.
डॉ. तरुजा भोसले
🙏🙏आप सभी को हिन्दू नव वर्ष एवम चैत्र नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं। नया साल आप लोगो के जीवन में अपार खुशियां लेके आए यही ईश्वर से मंगल कामना है।
🙏🏻
प्रथम महीना चैत से गिन
राम जनम का जिसमें दिन।।
द्वितीय माह आया वैशाख।
वैसाखी पंचनद की साख।।
ज्येष्ठ मास को जान तीसरा।
अब तो जाड़ा सबको बिसरा।।
चौथा मास आया आषाढ़।
नदियों में आती है बाढ़।।
पांचवें सावन घेरे बदरी।
झूला झूलो गाओ कजरी।।
भादौ मास को जानो छठा।
कृष्ण जन्म की सुन्दर छटा।।
मास सातवां लगा कुंआर।
दुर्गा पूजा की आई बहार।।
कार्तिक मास आठवां आए।
दीवाली के दीप जलाए।।
नवां महीना आया अगहन।
सीता बनीं राम की दुल्हन।।
पूस मास है क्रम में दस।
पीओ सब गन्ने का रस।।
ग्यारहवां मास माघ को गाओ।
समरसता का भाव जगाओ।।
मास बारहवां फाल्गुन आया।
साथ में होली के रंग लाया।।
बारह मास हुए अब पूरे।
छोड़ो न कोई काम अधूरे।।
नववर्ष की शुभकामनायें
🙏🏻
पाडवा
पाडवा…
वसंताच्या लाज-या पालवीचा
गंध हा नवा नवा
पाडवा…
झाडा वर बाळ आंब्याचा,
अजून रंग हिरवा हिरवा,
पाडवा…
घेऊन येतो मनात आशेचा,
किरण हा नवा नवा,
पाडवा…
योजना, खरेदीचा मुहूर्त हा,
सा-यांनाच हवा हवा,
पाडवा…
शेला, गाठी, पाने, फुले,
गुढी उभारून सजवा
पाडवा…
स्वाद घेता श्रीखंडाच्या भोजनाचा,
जिभेवर रेंगाळतो गोडवा,
पाडवा…
धूमकेतुही येती जाती
नक्षत्रांच्या रचना सुंदर
उल्का तेजे क्षणिक तळपती
खेळ चालला असा निरंतर
मंथर गती या वसुंधरेची
साथीला छोटासा चंदर
प्रदक्षिणेची होता पूर्ती
म्हणतो आले नव संवत्सर
दिन रजनीचे येणे जाणे
सहा ऋतूंचे सहा तराणे
गतीमान त्या हिंदोळ्यावर
तुमचे अमुचे झुलते जगणे.
आदि अंत ना या खेळाला
वर्ष संपता स्वल्पविराम
वळणावर या थांबून करुया
नववर्षाला नवा प्रणाम !
नूतन वर्ष
तुम्हास ठणठणीत तब्बेतीचे,
खणखणीत पैशांचे,
खळखळून हसण्याचे,
चमचमीत भोजनाचे,
आणि आत्मजनांच्या मित्र- मैत्रिणींच्या कडकडीत भेटीचे जावो
हीच शुभकामना!!
हिंदू नूतन वर्ष्याच्या शुभेच्छा!!!
🙏❤️🚩🕉️🚩❤️🙏
सर्व मित्रांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
श्री.मधुसूदन थत्ते यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांचा एक सुंदर लेख देत आहे
सुप्रभात, मित्रांनो….
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे “गुढीपाडवा” . ही शालिवाहन शकाची सुरुवात.
शालिवाहन…कोण हा..?
असेल कुणी एक कुंभार-पुत्र ज्याने मातीचे सैन्य तयार केले आणि मग त्यावर पाणी शिंपडले आणि त्या सैन्याला सजीव केले. मग त्याच्या मदतीने शत्रूचा पराभव केला
आणि ह्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरु झाला असेहीअसेल.
पण हे तर रूपक.
लोक चेतनाहीन, पराक्रम-हीन बनले…शत्रूला जिंकू शकले नाहीत…अशांमध्ये त्या लोकात शालिवाहनाने चैतन्य निर्माण केले असा अर्थ घेऊया.
शत्रू..? हे बाहेरचे जसे तसे आतले पण…आतले म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर…हे.
आजच्या काळात हे शत्रूच माणसाचा पराभव करत विनाश करतात.
आज अशाच एका आपल्यातच असलेल्या शालिवाहनाची गरज आहे.
आपल्यात निसर्गदत्त सुप्त विशिष्ठ शक्ती आहेत त्यांना जागविण्याची गरज आहे. विषादाने भारलेल्या आपल्यातल्या अर्जुनाला गरज आहे श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाची.
गुढी…विजय पताका…भोगावर योगाचा विजय. विकारांवर विचारांचा विजय. असे विजय प्राप्त करायचे आणि शांत, स्थिर, सात्विक मन घेऊन गुढी उभारायची.
कडुलिंब पाला खाऊन दिवसाची (खरे तर वर्षाची) सुरुवात करायची. हे सेवन केल्याने आपण निरोगी होतो.
कसला कडुलिंब ? मनात येणारे कित्येक विचार सात्विक असतात पण आचरणात आणायला जमत नाही…कडू वाटतात ते विचार. पण त्यानुसार आचरण केले तर जीवन उदात्त बनवतात.
सारांश, निष्क्रीय बनलेल्या आपल्यामध्ये चेतना भरून अस्मिता जागी व्हावी.
जसे त्या कुंभार-पुत्राने मातीच्या सैनिकात केले.
ज्याने त्याने ह्यावर जरूर विचार करावा…जीवनाला दिशा मिळवावी.
मधुसूदन थत्ते
२९-०३-२०१६
आधारभूत ग्रंथ: संस्कृती-पूजन: लेखक: पांडुरंगशास्त्री आठवले.
—-
खालील लेख मला वॉट्सॅपवर मिळाला आहे. तो किती विश्वासार्ह आहे हे मला माहीत नाही.
महान सम्राट , विक्रम संवंतचे प्रर्वतक
#सम्राटविक्रमादित्यपरमार/#पवार
यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्याने संपूर्ण भारतावर राज्य केले आहे त्या राजास चक्रवर्ती सम्राट असे म्हणतात.रुषभदेवाचा मुलगा भरत हा पहिला चक्रवर्ती सम्राट होता, ज्यांच्या नावावरून या अजना खंडाला भारत असे नाव पडले. उज्जैनचे सम्राट विक्रमादित्य हे देखील चक्रवर्ती सम्राट होते.
विक्रमादित्यांचे नाव विक्रम सेन होते. विक्रम वेताळ आणि सिंहासन बत्तीसी यांच्या कथा महान सम्राट विक्रमादित्य यांच्याशी संबंधित आहेत.
नबोवाहनचा मुलगा राजा गंधर्वसेन हा देखील चक्रवर्ती सम्राट होता. मध्य प्रदेशातील सोनकच्छच्या पुढे गंधर्वपुरी येथे राजा गंधर्व सेन यांचे मंदिर बांधले आहे. हे गाव अतिशय रहस्यमय गाव आहे. त्यांच्या वडिलांना महेंद्रदित्य असेही म्हणत. त्याला गर्द भिल्ल, गदर्भवेष अशी इतर नावे होती. गंधर्वसेनेचे पुत्र विक्रमादित्य आणि भुर्तहरी होते. विक्रमदित्यांच्या आईचे नाव सौम्यदर्शना होते, ज्यांना वीरमती आणि मदनरेखा या नावांनीही ओळखले जात होते. त्यांना मैनावती नावाची बहीण होती.
सम्राट विक्रमादित्यांना मलायावती, मदनलेखा, पद्मिनी, चेल्ला आणि चिल्महादेवी या पाच पत्नी होत्या. त्यांना विक्रमचरित आणि विनयपाल हे पुत्र आणि प्रियंगुमंजरी (विद्योत्तमा) आणि वसुंधरा या दोन मुली होत्या. त्यांचा गोपीचंद नावाचा पुतण्या होता. भट्टमात्र हे मुख्य मित्र होते. त्रिविक्रम आणि वसुमित्र हे राज पुरोहित होते. भट्टी आणि बहसिंधू हे मंत्री होते. विक्रमशक्ती आणि चंद्र हे सेनापती होते.
सम्राट विक्रमादित्यांनी 100 वर्षे राज्य केले. -(गीता प्रेस, गोरखपूर भविष्यपुराण, पृष्ठ 245). विक्रमादित्य भारतातील प्राचीन शहर उज्जयिनीच्या सिंहासनावर बसले. विक्रमादित्य त्याच्या बुद्धी, शौर्य आणि उदारतेसाठी प्रसिद्ध होते.त्यांच्या दरबारात नवरत्ने राहत होते. सम्राट विक्रमादित्य अतिशय पराक्रमी होते आणि त्याने शकांचा पराभव केला होता.
सम्राट विक्रमादित्य आपल्या राज्यातील लोकांचे दु:ख आणि कल्याण जाणून घेण्यासाठी वेश परिधान करून या शहराला भेट देत असत. राजा विक्रमादित्य आपल्या राज्यात न्याय व्यवस्था राखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असे. तो इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि न्याय्य राजांपैकी एक मानला जातात.
माळव्यावर विक्रमादित्यचा भाऊ भर्तृहरी याचे राज्य होते. भर्तृहरिताच्या कारकिर्दीत शकांचे आक्रमण वाढले. जेव्हा भर्तृहरीने वैराग्य धारण करून राज्याचा त्याग केला तेव्हा विक्रमसेनने राज्यकारभार स्वीकारला आणि त्यांनी प्रथम शकांना त्यांच्या राजवटीतून बाहेर काढले. त्याची आठवण म्हणून त्यांनी विक्रम संवत सुरू करून आपल्या राज्याचा विस्तार सुरू केला. विक्रमादित्याने परकीय राज्यकर्त्यांपासून भारताची भूमी मुक्त करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली. त्यांनी आपल्या सैन्याची पुनर्बांधणी केली .
ज्यांनी भारताच्या चारही दिशांना मोहीम राबवून भारताला परकीय आणि जुलमी राजांपासून मुक्त करून एक छत्री राजवट प्रस्थापित केली.
अंध्र युधिष्ठिर घराण्याचा राजा हिरण्य याच्या निपुत्रिक मृत्यूनंतर काश्मीरमध्ये अराजकता माजली होति. ते पाहून तेथील मंत्र्यांच्या सांगण्यावरून उज्जैनचा राजे विक्रमादित्य यांनी मातृगुप्ताला काश्मीरचे राज्य ताब्यात घेण्यासाठी पाठवले. नेपाळी राजवंशांच्या लेखाप्रमाणे, नेपाळचा राजा अंशुवर्मन (इ.स.पूर्व पहिले शतक) याच्या काळात ज्जैनचा राजा विक्रमादित्य नेपाळमध्ये गेल्याचा उल्लेख आहे.
राजा विक्रमाचे वर्णन भारतातील संस्कृत, प्राकृत, अर्धमागधी, हिंदी, गुजराती, मराठी, बांगला इत्यादी भाषांच्या ग्रंथांमध्ये आढळते. त्यांच्या पराक्रमाच्या, दातृत्वाच्या, दयाळूपणाच्या, क्षमाशीलतेच्या अनेक कथा भारतीय साहित्यात आहेत.
#विक्रमादित्यच्यानवरत्नांचीनावे:
नवरत्न ठेवण्याची परंपरा महान सम्राट विक्रमादित्यपासून सुरू झाली, ती नंतर अकबरानेही स्वीकारली होती. सम्राट विक्रमादित्यच्या नवरत्नांची नावे धन्वंतरी, क्षपनक, अमरसिंह, शंकू, बेताल भट्ट, घाटखारपार, कालिदास, वराहमिहिरा आणि वररुची अशी आहेत. या नवरत्नांमध्ये उच्च दर्जाचे विद्वान, उत्कृष्ट कवी, गणिताचे प्रख्यात विद्वान आणि विज्ञानातील तज्ञ इत्यादींचा समावेश होता.
#विक्रमसंवताचेप्रवर्तक:
देशात असे अनेक विद्वान झाले आहेत, जे विक्रम संवताची सुरुवात उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने केले असे मानतात. या युगाच्या प्रारंभाची पुष्टी ज्योतिर्विदभरण या ग्रंथाने केली आहे, जो 3068 काली म्हणजेच 34 ईसापूर्व मध्ये लिहिला गेला होता. यानुसार विक्रमादित्यने ३०४४ काली म्हणजेच ५७ ईसवीसना पूर्वी विक्रमयुग (विक्रम संवंत) सुरू केले.
महाराजा विक्रमादित्य यांचे तपशीलवार वर्णन भविष्य पुराण आणि स्कंद पुराणात आढळते. प्राचीन अरब साहित्यात विक्रमादित्याबद्दल वर्णन आढळते. त्यावेळी त्यांची सत्ता अरबस्तानापर्यंत पसरली होती. विक्रमादित्यचे राज्य अरबस्तान आणि इजिप्तपर्यंत पसरले होते .इतिहासकारांच्या मते, उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य यांचे राज्य भारतीय उपखंडाव्यतिरिक्त इराण, इराक आणि अरबस्तानमध्ये होते. विक्रमादित्यच्या अरब विजयाचे वर्णन अरबी कवी जरहाम किनतोइ याने त्याच्या ‘सायर-उल-ओकुल’ या पुस्तकात केले आहे.
तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरातील मकतब-ए-सुलतानिया या प्रसिद्ध ग्रंथालयात ‘सायर-उल-ओकुल’ हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. त्यात राजा विक्रमादित्यशी संबंधित एका शिलालेखाचा उल्लेख आहे ज्यात असे म्हटले आहे की ‘…ते भाग्यवान आहेत, जे त्यावेळी जन्मले आणि राजा विक्रमच्या राज्यात वास्तव्य केले. तो एक अतिशय दयाळू, उदार आणि कर्तव्यदक्ष शासक होता, ज्याने प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाचा विचार केला. त्यांनी आपल्या पवित्र धर्माचा आपल्यामध्ये प्रसार केला, आपल्या देशाच्या सूर्यापेक्षा तेजस्वी विद्वानांना या देशात पाठवले जेणेकरून शिक्षणाचा प्रकाश पसरू शकेल.
महान सम्राट विक्रमादित्य परमार/पवार यांच्या जयंतीनिमीत्त हार्दिक शुभेच्छा !!
गेल्या वर्षीच्या गुढी पाडव्यावर कोरोना विषाणूच्या आपत्तीचा दाट छाया पडली होती. सगळीकडे तंग वातावरण आणि संचारबंदी असल्यामुळे कोणतीही शोभायात्रा निघाली नाहीच. लोकांचा उत्साह कमीच होता. याचे प्रतिबिंब गुढी पाडव्याच्या शुभेच्छा संदेशांमध्येही दिसले. मधले काही दिवस परिस्थिती सुधारायला लागली होती, पण पुन्हा या वर्षीसुद्धा गुढी पाडवा गेल्या वर्षीसारखाच झाला. तशा लोकांनी घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या पण सार्वजनिक कार्यक्रम झाले नाहीत.
आज मला मिळालेल्या शुभेच्छा आणि लेख यांचे संकलन खाली केले आहे. दि.१३-०४-२०२१
वसंतस्यागमे चैत्रे
वृक्षाणां नवपल्लवा |
तथैव नववर्षेऽस्मिन
नुतन यश आप्नुहि |🌸🌸
गुढीपाडवा तसेच नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
—-
अयं नूतन प्लवनाम संवत्सर: भवत्कृते
भवत्परिवारकृते च मंगलमयः ।
क्षेमस्थैर्यारोग्यैश्वर्याभिर्वृद्धिकारकः
भवतु इति प्रार्थना एवं शुभेच्छाः ।।
—-
🍃🌻🦚🌙आज मंगळवार दि.१३ एप्रिल २०२१,चैत्र मासारंभ🚩श्री शालिवहन शके १९४३ प्रारंभ🦚प्लव सवत्सरारंभ🚩गुढीपाडवा🌹चैत्री नवरात्ररंभ🪔हिंदू नूतन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🤝🏼हे वर्ष सर्वांना कोरोना मुक्त,आरोग्यदायी व भरभराटीचे जाओ हीच सदिच्छा🪔🌞🦚🌻🍃
—-
चैत्र शुद्ध एक गुढीपाडवा
🌺🌺🌺🌺🌺
सप्रेम नमस्कार,
चैत्र शु पाडवा 14 वर्षाच्या खडतर वनवासनंतर प्रभू श्रीरामांचे आयोध्या नगरीत आगमन झाले. नगर जनांनी गुढ्या तोरणे उभारून त्यांच्या स्वागताचा आनंद साजरा केला
साक्षात प्रभू रामचंद्रांना जे चुकले नाही ते आम्हा सामान्यांना कसे चुकणार. त्या करिता चांगले कर्म रहाणे हेच खरे अधिक हव आणखीन हव याला कधी शेवट नसतो आणि ज्याचा शेवट माहित नाही त्या गोष्टींच्या मागे धावण्यात अर्थही नाही आपले मन सदोदित तृप्त राखण्यात आनंद आहे
जे पुरेसा आहे तेच भरपूर आहे अशी मनाची समजूत घातली की खरं सुख लाभत. रात्री अंथरुणाला पाठ टेकली की शांत झोप लागली पाहिजे. चिंतामुक्त मनाला विश्रांती म्हणजे झोप त्यात दडलेल् सुख म्हणजे दुसऱ्या दिवशी जाणवणारा तरतरीतपणा
मनुष्य जन्माला येताना काही घेऊन येत नाही जातानाही काही घेऊन जात नाही मागे राहते त्याचे कार्य हे जर शाश्वत आहे तर त्याची आठवण सदोदित ठेवली पाहिजे
हिन्दू नव वर्षाचे स्वागत करताना आपणासारख्या स्नेही आप्त जनांच्या सेवेची संधी प्राप्त झाली त्याकरिता हा पत्रप्रपंच
आपला स्नेह राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
आपणा सर्वांना हिंदू नववर्ष सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो
या शुभकामना आपल्या परिवाराला
आपला स्नेहांकित
हरी आपटे🙏
—
स्वागत नव वर्षाचे करुनि
योग्य नवे संकल्प करूया
स्नेहभाव वृद्घिंगत करुनि
मैत्री आपुली दृढ करुया
प्रेम आदर व अभिमानाने
गुढी उभारुनि स्वत्व जपूया
प्रभु रामाचे स्मरण करोनि
सुख शांति समृद्धि मागुया
गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध
मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली जाते. बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते… असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी.. म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो…
या दिवशी गुढीला श्रीखंड पुरी चा नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला “रसाला” किंवा “शिखरिणी” म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.
आता गुढी पाडव्याला श्रीखंडच का खायचे?
उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायना प्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही,ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय. श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे.पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात यामुळे श्रीखंड बाधते..
आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे हे आपण पाहू या:
प्रथम छान दही लावावे ते कधीही आंबट असू नये. चांगले दही लागल्यानंतर सूती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासा साठी टांगून ठेवावे. जे काही जल रहीत दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो. आयुर्वेदिक श्रीखंड मध्ये चक्का हा खडीसाखर (मिक्सर ला बारीक करून घेणे)बरोबर फेटायचा आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप हि टाकलेले असते.
नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळले जाते…वरून थोडं केसर दूध घाला म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते. वरील विधी वरून हे लक्षात येते कि श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही.
थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख,समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.
गेल्या वर्षीची पोस्ट
बहिणाबाई चौधरी यांची एक कविता खाली दिली आहे
गुढीपाडव्याचा सन, आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली आढी
गेलं साल, गेली आढी, आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी, लोभ वाढवा वाढवा
(येरांवरी : दुस-यांवर)
अरे, उठ झाडा अंग, गुढीपाडव्याचा सन
आतां अंगण झाडुनी, गेली राधी महारीन
कसे पडले घोरत, असे निस्सयेलावानी
(अर्थ : आळश्या प्रमाणे)
हां हां म्हनतां गेला रे, रामपहार निगुनी
आता पोथारा रे घर, सुधारा रे पडझडी
(पोथारा : पोतेरें घाला, सारवा)
करीसन सारवन, दारी उभारा रे गुढी
पडी जातो तो पाडवा, करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले, म्हणा ‘गुढी उभारनी’
मी २००८ मध्ये या सुमाराला अमेरिकेतल्या अल्फारेटा या गावी होतो. अकरा वर्षांनंतर या वर्षी मी कॅलिफोर्नियामधल्या टॉरेन्स या गावी आलो आहे. हॅलोविन हा उत्सव साधारणपणे आपल्या दिवाळीच्या सुमाराला असतो, पण दिवाळीत आकाशकंदील आणि पणत्या लावून मंगलमय वातावरण करतात आणि या ठिकाणी भुताखेतांची भयानक चित्रे लावून भीतीदायक सजावट करतात. आमच्या घराच्या आजूबाजूच्या बंगल्यांच्या समोर केलेली ही मांडणी खालील चित्रात दिली आहे. लहान मुलांसाठी ठेवलेल्या स्पर्धेत काही बालकांनी रंगवलेली चित्रे एका फ्रेममध्ये दाखवली आहेत.
या वर्षीच्या नवरात्राच्या काळात या निमित्याने लिहिल्या गेलेल्या खास लेखांचे आणि चित्रांचे छोटेसे संकलन या पोस्टवर करणार आहे.
—————–
एक सुंदर पोस्ट..
नवरात्र नवआवाहन ….
👣👏👣👏👣👏👣 …… वॉट्सअॅपवरून साभार
दरवर्षी त्याच घटरूपी शरीरातील भावना बदलू शकतात. जसं पेरावं तसं उगवतं ना? चला आपण स्वतः मधील दैवी अंशाला नव्यानी ओळखूया, जागवूया आणि पुजूया.
पहिली माळ
आधी आत्मा! पहिल्या दिवशी छान नाहुन माखून, खुषीने जे आवडेल ते लेवून, जे आवडेल तेच करावं. करण्याआधी मनाला एक प्रश्न मात्र विचारायचा आहे, मी हे का करते आहे? मला आवडतय म्हणून? का जग करतय म्हणून मला करून बघायचय म्हणून? आजचा दिवस तुमचा असावा, जगाची नक्कल करण्याचा नाही. तुम्ही स्वतःशी बसून स्वतःला विचारायचं आहे कि तुम्ही जगापेक्षा वेगळ्या का आहात? मग तेच करा. कुणी छान स्वयंपाक करेल, कुणी पेंटिग, कुणी छान नटेल, कुणी देवासमोर बसून मनोभावे पूजा करेल, कुणी तरी कुणाला तरी माफ करेल किंवा माफी मागून स्वत:च मन मोकळं करेल. मनातलं स्वत:ला आवडणारच फक्त करून संध्याकाळी छान आरती करा. दिव्यात समाधानानं उजळणारा तुमचा चेहरा बघून ती देवी आई नक्की सुखावणार.
माळ दुसरी
तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रायोरिटीज काळानी जरूर बदलणार, पण तरीही अत्यंत महत्वाची असणारी माणसं तीच रहाणार. आज त्यांच्याकडे पुर्ण लक्ष द्यायचं, सांगून सवरून बरंका. त्यांच्या आवडीचं काही शिजवा, त्यांना भेट आणा, ओवाळून हातात द्या आणि त्यांच्या पर्यंत हे जरूर पोचवा कि तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. आपण सेल्फी टाकताना इतर दिवशी लाजत नाही, ना नवरात्रीचे रंग पाळताना. मग आपल्याच माणसांवरचं प्रेम (जग) जाहीर करायची कसली लाज? विश्वास ठेवा. फार मोठी ताकद मिळते. इडापिडा टळते, एकी वाढते. कुठल्या मातेला आपल्या लेकरांना समाधानी बघून आनंद नाही बरं होणार?
माळ तिसरी
आज जाऊया त्या सगळ्यांकडे, ज्यांच्याबरोबर आपण आयुष्यातला बराच काळ काढतो. मग ते कुटूंबीय असतील किंवा आपल्या कामावरचे सहकारी किंवा सोसायटी मधील मैत्रिणी. त्यांना काहीतरी छानसं लहानसं भेट द्या, बरोबर पेढा किंवा खाऊ द्या. घरी बोलवा किंवा बाहेर जाऊन भेटा. पण तुम्ही हे मनापासून करताय हे त्यांना जाणवलं कि झालं. छान आनंदात संध्याकाळी आरती कराल. नक्कीच!
माळ चौथी
आजचा दिवस आपल्या मदतनीसांचा. मग कामवाल्या काकू असतील किंवा वॉचमन किंवा कचरा साफ करणार्या मावशी. त्यांना आवर्जून भेट, खाऊ किंवा पैसे द्या, ते ही मानाने! आई बघतीये! तिचाच एक तेजकण दुसऱ्या तेजकणाचं कौतुक करताना!
माळ पाचवी
आजूबाजूला असलेल्या जीवजंतू, प्राणी पक्ष्यांवर आपण जाणीवपूर्वक कायमच अन्याय करतो. आम्ही मानव इथे रहातो, म्हणुन आमची ही पृथ्वी. तुम्ही आमचे खाद्य किंवा सेवक, किंवा तुम्ही आम्हाला नकोत. हे कोण परग्रहवासी का मग? ती नाहीत का मुलं त्या देवीची? शहाणसुरते निर्णय घेऊन त्यांना मदत करूया. अनेक संस्था आहेत. कदाचित त्यांना किंवा घरातल्या प्राण्यांसाठी काही करा. पुर्वी गोग्रास ठेवायची पद्धत अशाच भावनेतून असावी का?
माळ सहावी
आज आजूबाजूच्या वातावरणातील झाडं, वनस्पती, फुलं यांचं महत्त्व ओळखायचं आहे. एक रोपटं तरी लावूया? त्यांना थोडसं पाणी, प्रेम आणि सूर्यप्रकाश पुरतो.
माळ सातवी
आपलं जग इतकच लहान असतं का? आज कुणाला पुजाल? तुमच्या रहात्या वास्तूला आणि कामाच्या जागेला. त्यातील वापरत्या वस्तूंना. स्वच्छता तर झालेली असतेच आधीच. जस्ट एक फुलांची माळ, रांगोळी आणि धूप. वातावरणात सकारात्मकता तुमच्या परीनी भरून टाका.
माळ आठवी
आज अष्टमी. प्रचंड उर्जा देणारा दिवस. आज ठरवा तुम्ही तुमच्या, कुटुंबाच्या तसच ह्या जगाच्या हानीला हातभार लावणार नाही. काय त्यागू शकता तुम्ही? प्लॅस्टिक, नॉनस्टिक, अॅल्युमिनियमच्या फॉईल्स… अजुन काय आणि का? योग्य गटांमधे चर्चा करा. चुकीच्या गोष्टी जग करतय म्हणून करू नका. इथं दुर्गारूप जरूर धारण करा. तुम्ही जे सोडणार, त्याचा जरूर गवगवा करा. पर्यावरणाची हानी एक टक्क्यानी जरी कमी झाली तरी दैवी उर्जा नक्कीच जास्त प्रबळ होईल.
माळ नववी
आज आसमंतातल्या सकारात्मक उर्जेला आवाहन करा. दिवसातून एकही नकारात्मक विचार जाणीवपूर्वक बोलू नका. सर्वांसाठी आणि स्वतः साठीही मंगल इच्छा व्यक्त करा. बघा पूर्ण होतात कि नाही. जमलच तर आजपासून ध्यानात बसायला सुरूवात करून बघा.
दसरा
सुख म्हणजे आणखी काय असतं आणि घरबसल्या ते कसं मिळतं ते जरूर अनुभवा. मनापासून दैवी शक्तीचे आभार माना.
ह्या व्रतासाठी नियम
-मनात असेल ते आणि तितकंच करा. नियम नाही हाच नियम.
मनापासून दुसऱ्या कुणाचंही नुकसान न करता स्वतः सह सर्वांचं मंगल चिंतण्यासाठी व्रतस्थ रहाता आलं तर का नाही? – देविका श्रीकांत
कलाकार महेंद्र मोरे यांनी कागदावर कोरलेल्या नवदुर्गा
श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकवरील पानावरून साभार